केरळ येथे निपाह विषाणूमुळे उद्भवणाऱ्या आजाराचा उद्रेक पाहता, अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. निपाह आजाराच्या उपाययोजनेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सद्यस्थिस्तीत नाग ...
अन्य कोणीही साथ सोडली तरी सावली मात्र कधीच माणसाची साथ सोडत नाही. म्हणूनच कोणा व्यक्तीने दिलेल्या अव्याहत साथीला सावलीची उपमा दिली जाते. शुक्रवार, २५ मे रोजी मात्र या सावलीने अमरावतीकरांची साथ सोडली. निमित्त होते झिरो शॅडो डे अर्थात शून्य सावली दिनाच ...
अचलपूर तालुक्यातील पाचशे कोटींचा शहानूर मध्यम प्रकल्प प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्षित केला आहे. धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे व धोकादायक रेनकट्स आहेत. यामुळे प्रकल्पालाच धोका निर्माण झाला आहे. प्रकल्पावर कुठेही स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे हा प् ...
राज्यात आधार सीडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर ९९ लाख शिधापत्रिकांचा समावेश राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. ...
केंद्रातील भाजप सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे सातत्याने पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ होत असून, सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घातला जात आहे. इंधन दरवाढ म्हणजे चोरट्या मार्गाने करवसुली असल्याचे सांगत शिवसेनेने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आक्रोश व्यक् ...
शालार्थ क्रमांक मिळविण्यास पात्र असताना वेतन न झालेल्या व आतापर्यंत आॅफलाइन पद्धतीने वेतन झालेल्या अशा सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जुलै २०१८ पर्यंत आॅफलाइन वेतन काढण्याचे निर्देश शिक्षण उपसचिव चारूशीला चौधरी यांनी १८ मे रोजी दिले. ...
प्रवीण पोटेंचा लीड किती, एवढीच उत्सुकता बाकी असलेल्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी सकाळी साडेनऊला जाहीर झाला तेव्हा सर्व राजकीय निरीक्षकांचे आडाखे मोडीत निघाले. पोटेंनी एकूण ४७५ वैध मतांच्या तुलनेत ४५८ म्हणजेच ९६.४२ टक्के मते मिळवित नवा कीर्तिमान स्थापन ...
तूर, हरभरा खरेदीचे पैसे पेरणीपूर्वी शेतकºयांना न दिल्यास स्वत:ला हातकडी लावून मंत्र्यांच्या घरात मुक्काम करण्याचे अनोखे आंदोलन करण्याचा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला. ...
आयुष्यात सगळ्यांनी जरी साथ सोडली तरी माणसाच्या नेहमी सोबत असणारी त्याची सावली ही साथ सोडत नसते. मात्र, उत्तरायण आणि दक्षिणायनाच्या प्रवासामधील दोन दिवस सूर्य पृथ्वीच्या थेट मध्यावर अर्थात डोक्यावर येतो. ...