शहरालगतच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपोमुळे या भागातील बोअरच्या पाण्यात ९०० टीडीएसपर्यंत प्रदूषित घटक आढळले आहेत. या पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार जडले आहेत. ...
जिल्ह्यातील २५८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरून भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ३० नोव्हेंबरला अहवाल सादर करून टंचाईग्रस्त गावांची शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी त्यांना प्रदान अधिकार अन्वये १४ ...
सिनेस्टाईल पाठलाग करून चोरी प्रकरणातील आरोपीला गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी दुपारी गद्रे चौकातून ताब्यात घेतले. गजानन अरुण आत्राम (३३, अशोकनगर) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध आतापर्यंत ४५ गुन्ह्यांची नोंद आहे. ...
एप्रिल महिन्यात झालेला अवेळी पाऊस, गारपिटीमुळे शेतीपिके व फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील २३७.७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्याची नुकसानभरपाई म्हणून जिल्ह्याला ३४.१३ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ...
निसर्ग कोपल्याचा थेट फटका अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अचानक बदललेल्या तापमानामुळे संत्राझाडे वाळत आहेत. संत्र्याचीही फळगळ झाली आहे. परिणामी येथून दररोज देश-विदेशात संत्री नेणारे १०० ट्रकची संख्या रोडावून २५ ते ३० वर आली आण ...
चांदूर बाजार तालुक्यातील बोरगाव मोहना येथील शेतजमीन मोजून ती आठ माजी सैनिक तसेच भूमिहीन शेतमजूर लोकांना ताबा देण्याबाबत राज्य शासनाचे निर्देश व न्यायायलयाचा निकाल २९ वर्षांपूर्वी मिळाला. ...
शकुंतला रेल्वेबाबत आमदार-खासदारांसह लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. येत्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची आग्रही मागणी ते मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार आहेत. शकुंतलेच्या ब्रॉडगेजबाबत खा. आनंदराव अडसूळ यांनी अचलपूर, पथ्रोट, अंजनगाव, दर्यापू ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २० डिसेंबर रोजी होत आहे. मात्र, यंदा या समारंभातून पाश्चिमात्य संस्कृती हद्दपार करण्यात आली असून, अतिथी, पाहुण्यांना गाऊन, टोपीऐवजी स्कॉर्फ असणार आहेत. ...
लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केले. त्याचा वचपा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी आमच्यावर जादुटोणा करण्यासाठीचे गुन्हे दाखल करविले. जादुटोणा खरा असता आणि आम्हाला तो करता आला असता तर आम्हीच नाही का पालकमंत्री झालो असतो, असा सवाल गुन्हे दाखल झालेल्या 'त्या' ...