पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांना जर सत्ता मिळाली नाही, तर आगामी काळात ते वेडे झालेले दिसतील, असा घणाघात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. ...
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जालना येथे या आठवड्यात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पशुप्रदर्शनात परतवाडा येथील मदन नंदवंशी यांच्या दुधाळ म्हशीने तृतीय क्रमांक पटकावला. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवारी भारतीय प्रशासनिक सेवेतील १३ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यात अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून शैलेश नवल यांची पदस्थापना करण्यात आली आहे. ...
स्थानिक सायन्सकोर मैदानातील डम्पिंग हटले; मात्र खासगी प्रवासी वाहनांची अवैध पार्किंग ‘जैसे थे’ आहे. जिल्हा परिषदेने याबाबतही कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमध्ये उमटत आहेत. ...
भारीप-बहुजन महासंघद्वारा प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने शुक्रवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर धडक दिली. शासनाने लागू केलेले १३ पॉर्इंट रोस्टर बंद करून त्याऐवजी पूर्वीचे २०० पॉर्इंट रोस्टर सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रपती, पंतप ...
कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा सामना करीत अक्षरश: मृत्यूशी झुंज देत असलेला जिल्ह्यातील तरुण नामवंत कबड्डीपटू वृषभ बानासुरे याच्यावरील उपचाराकरिता निर्मल -उज्ज्वल बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेने पुढाकार घेत त्याला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. निर्मल ...
अमरावतीत सर्वाधिक त्या खालोखाल अकोला जिल्ह्यातून कर्करोगाचे रुग्ण येत असल्याचा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे. गुटखा व खर्रा याबाबतची व्यसनाधीनताच त्यामागील मुख्य कारण आहे. त्यामुळे अवैध गुटख्याविरुद्ध पोलीस व एफडीएंनी धडक मोहीम राबवावी, असे न ...
वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य अनाथालयातील वैशाली व अनिल यांचा विवाह सोहळा ९ फेबु्रवारी रोजी होत असून, त्याची जय्यत तयारी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी खा. आनंदराव अडसूळ यांच्या घरी ते कन्यादान करीत अ ...