कुख्यात गुन्हेगार अशोक उत्तम सरदार (३४, रा.जेवडनगर) याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्याला एक वर्षासाठी तुरुगांत स्थानबद्ध केले आहे. ...
लोक अदालतीच्या माध्यमातून कौटुंबिक न्यायालयाने पाच संसार फुलवून कुटुंबियांना दिलासा दिला. रविवारी कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी दहा प्रकरणे निकाली काढण्यात आले. ...
सर, ग्रह-तारे हवेत असे फिरतात कसे, ते छोटे का दिसतात, गोल फिरणारे वाऱ्याचे वादळ काय आहे, ते कसे फिरतात, अशा एक ना अनेक प्रश्नांचे भडीमार चिमुकल्यांनी खगोलीय अभ्यासकांना केले. शनिवारी रात्री बसस्थानक मार्गावरील व्यापारी संकुलावर टेलीस्कोपद्वारे चंद्र ...
उन्हाळा लागताच चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धारणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नऊ गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव पडून आहेत. कोरड्या विहिरीत एकापाठोपाठ एक बकेट टाकण्यासोबत आदिवासींची नदी-नाल् ...
यंदा नियमित रेल्वे गाड्यांमध्ये १५ फेब्रुवारीपासून ‘नो रूम’ असे फलक झळकत असून आरक्षण मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात सुट्यांमध्ये मौजमजा, सहलीला जाण्याचे नियोजन करताना रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल आहेत. किमान उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण करून प ...
सिंचनाकरिता जरी पाणी देणे बंद असले तरी उर्ध्व वर्धा प्रकल्पात अमरावती शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मत उर्ध्व वर्धा ...
लग्न समारंभात चोरी करणारी अल्पवयीनांच्या टोळीचा पदार्फाश करणाऱ्या राजापेठ पोलिसांना पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी रिवार्ड घोषित केला. डीबी पथकाने चोरांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्ती करून यशस्वी डिटेक्शन केल्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आह ...