वर्धा नदी पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर असल्याने तिवसा येथे टॅँकरने पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. तिवसा शहराची पाणीटंचाईकडे वाटचाल सुरू झाली आहे. ...
वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर आठवड्याभरात दोन अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेढीनदीचा पूल मजबूत आहे की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. तथापि, पूल मजबूत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आला. ...
तालुक्यात नदी-नाल्यांतील पाणीसाठा संपल्यानंतरसुद्धा नदीपात्रात खड्डे करून पाणी उपसण्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम भूजलपातळीवर होणार आहे. दरम्यान, जंगलातील कृत्रिम पाणवठेही कोरडे झाले आहेत. ...
यशोमती ठाकूर यांना निवडणुकीत पराजित करण्यासाठी आखल्या जाणाऱ्या षड्यंत्राच्या व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि काँग्रेसचे नेता तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत यांचे त्यात ...
संथगतीने धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला रेल्वे गाडीला गायवाडी ते कळाशी दरम्यान टाटा सुमो धडकली. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ...
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांचा निवडणूक खर्च सुरू झाला अन् यावर इलेक्शन एक्सपेंडिचर टीमच्या पाच पथकांचे निरीक्षण सुरू झाले. या २१ दिवसांच्या कालावधीत उमेदवारांनी प्रचारात कोटीची उड्डाणे केलीत; खर्च मात्र सर्वाधिक १८ लाखांपर्य$ंतच दाखविण्या ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर बोडके झालेले रानही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. हिरव्यागार आणि घनदाट वृक्षवेलींनी मोहित करणारे मेळघाट अभयारण्य पानगळीमुळे वाळवंटासम भासत आहे. ...