गत दोन वर्षात जिल्ह्यात ब्रेनडेड घोषित झालेल्या सात जणांनी वेगवेगळ्या उपक्रमांतून ३१ रुग्णांच्या जीवनात आनंदाचे क्षण परत आणले आहेत. आठ जणांना दृष्टी मिळाली, तर १२ रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही अशक्यप्राय बाब अवयवदान, ने ...
जिल्ह्याच्या विविध भागात हिरव्या झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. या अवैध वृक्षतोडीदरम्यान आंबा, कडूनिंब, बाभळीची झाडे कापली जात असल्याचा प्रकार वनविभागाने केलेल्या शुक्रवारच्या कारवाईतून उघड झाला आहे. ...
वन्यजीव दिनी ३ मार्चला आढळून आलेल्या वाघिणीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ती वाघीण मेळघाट व्याघ्र प्रकल्पातीलच असून विषबाधेने मृत्यूची शक्यता वर्तविली जात आहे. ...
शहरात होर्डिंग, फ्लेक्स छपाईसह जागोजागी लावण्याचे कंत्राट घेतल्या जात असल्यानेच शहर सौंदर्यीकरण विद्रुप होऊ लागले आहे. महापालिकेचा बाजार व परवाना विभाग झोपी गेला असल्याने दिवसागणिक या प्रकारात वाढ होत आहे. विशेष म्हणजे महापालिकेद्वारा स्वच्छ सर्वेक्ष ...
यंदा पावसाळा अत्यल्प झाल्याने मार्च महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. वनक्षेत्रात पाणीटंचाईचे अधिकच गडद संकट उभे ठाकले आहे. व्याघ्र प्रकल्प अथवा वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठे आटल्याने कृत्रिम पाणवठे तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ...
पंचक्रोशीतील ७० गावांच्या सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी लिलया पेलणारी स्थानिक पोलीस यंत्रणाच सर्व सुविधायुक्त घराअभावी पंगू झाल्याचे चित्र आहे. नजीकच्या शिरखेड पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाची दुरवस्था बघता ते आणि त्यां ...
मुंबई येथून ओडिसाकडे नागपूर दिशेने नवे कोरे विना क्रमांकाचे चार चाकी वाहन घेऊन जात असलेल्या एका चालकाचे हातपाय बांधून चारचाकी वाहन पळवल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी वरखेड फाट्यावर घडली होती. त्याप्रकरणातील मुख्य आरोपीला १३ महिन्यांनंतर तिवसा पोलिसांन ...
सायन्स कोअर मैदानात पुन्हा टाकण्यात आलेला कचरा 'लोकमत'च्या वृत्ताने उचलला खरा; मात्र तेथे दोन कंटेनर ठेवण्यात आल्याने पुन्हा कचरा टाकला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यावर ठोस निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे ...
शासनाच्या विविध विश्रामगृहात वास्तव करून ते फसवणूक करीत असल्याची तक्रार सोमवारी गाडगेनगर पोलिसात प्राचार्य आर.डी.सिकची यांनी दिली आहे. सहसंचालक विरूद्ध प्राचार्य फोरम हा वाद आता शिगेला पोहचला आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 'छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन' विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रम (पी.जी. कोर्स) सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेने तत्वत: मान्यता दिली आहे. ...