महापालिका अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार व विविध सामाजिक संघटना यांच्यामार्फत रविवारी वडाळी तलावातील गाळ काढण्यात आला. यामध्ये नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदविला. यात नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्थाचे पदाधिकारी, विविध संघटनेचे कार्यकर्ते, बचतग ...
घटनेची माहिती मिळताच तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. ३७ कुटुंबीयांना तातडीने सानुग्रह अनुदान द्यावे, त्यांची जेवणाची सोय करावी, अशा सूचना त्यांनी तहसीलदार संतोष काकडे यांना दिल्या. आगग्रस्तांनी पुनर्वसनाबाबत प्रशासन ...
वातावरण बदलासाठी जिल्हा अतिसंवेदशील असल्याची माहिती पर्यावरण विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. राज्य शासनाने टेरी (द एनर्जी अॅन्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट) व युके मेट आॅफिस या संस्थेच्या माध्यमातून आगामी ५० वर्षांत राज्यातील वातावरणीय बदल अनुकरण धोर ...
वलगाव स्थित बाजारपुऱ्यातील आगडोंब उडाल्याने ग्रामस्थांचा एकच आक्रोश, आकांत व आक्रमकता पाहायला मिळाली. अन्नधान्यांसह लाखोंची रोख, दागदागिने व घरगुती साहित्य, असे सर्वच आगीने विळख्यात घेतले. घामाघूम झालेल्या रहिवाशांच्या चेहºयावरील आक्रोश व आक्रमकता प ...
एका घराला आग लागल्यानंतर पाहता-पाहत परिसरातील ३७ टिनाची घरे आगीने कवेत घेतली. मात्र, आग लागली असतानाच एका टिनाच्या निवाºयात वास्तव्याला व आजारी असलेली पपिता आग पाहताच जीव वाचविण्याकरिता ओरडाओरड करू लागली. आगीचे काही प्रमाणात चटके तिला बसले. ...
एकीकडे मुलीचा विवाह सोहळा, तर दुसरीकडे घर आगीत जळत आहे. अशा दुहेरी संकटात तलवारे कुटुंबातील मुलीचा लग्न सोहळा वलगावातील संत गाडगेबाबा निर्वाणभूमित पार पडला. आगीमुळे तलवारे कुटुंबीयांची धावपळ तर वऱ्हाड मंडळीची तारांबळ उडाली. ...
अमरावती : शेकडो वर्षांपूर्वी निर्मित ब्रिटिशकालीन वडाळी तलावातील गाळ उपसण्याचे कार्य महापालिकेसह विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने युद्धस्तरावार दोन दिवसांपासून ... ...
तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईग्रस्त बनली आहेत. ग्रामीण भागातील नागरिक दिवस-रात्र पाणी आणण्यात व्यस्त आहेत. पाणीपुरवठा करणारी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतातील संत्राबागांना पाणीपुरवठा होत नसल्याने व दिवसे ...