अमरावती-परतवाडा मार्गावरील वलगावस्थित पेढी नदीच्या पुलावर ट्रॅव्हल्स व ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील दहा वऱ्हाडी जखमी झाले. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास हा अपघात घडला. घटनेनंतर सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प ...
लोकसभा निवडणुकीत मतदान झाल्यानंतर जिल्ह्याचा कौल कुणाला? याचा उलगडा २३ मे रोजी होईल. नेमानी गोडाऊनमध्ये एकाच वेळी सहा गोदामात विधानसभानिहाय प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. यावेळी रॅण्डमली पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांची मोजणी होणार असून निक ...
तालुक्यातील मोरगड येथे १६ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता वादळाच्या तडाख्याने जवळपास दहा घरांची छपरे उडाली. यात जीवित हानी झाली नाही. परंतु सहा दिवस उलटूनही तालुका प्रशासनातर्फे आर्थिक मोबदल्यासाठी कुठल्याच प्रकारचा पंचनामा करण्यात आला नाही. अधिकाऱ्यांन ...
वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गंत येणाऱ्या वन्यप्राणी मदत केंद्रात पाच काळविट, तीन माकड असे आठ जखमी वन्यप्राणी आहेत.उन्हाचा पारा ४२ अंशावर गेल्याने त्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्याअनुषंगाने त्यांच्याकरिता कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
देशातील पहिले डिजिटल गाव असा लौकिक मिळवणाऱ्या हरिसाल गावातील एक व्हिडिओ दाखवत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हे गाव डिजिटल झाल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप सोलापूर येथील सभेमधून केला होता. मात्र त्यांचा दावा हरिसाल येथील उपसरपंच गणेश येवले यांनी खोडून का ...
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हरिसाल गावाविषयी दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप हरिसालचे उपसरपंच गणेश येवले यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे. ...
शहरात डांसाचा उच्छाद वाढल्याने पुन्हा जीवघेण्या डेंग्यूची भीती निर्माण झालेली आहे. डासाच्या त्रासामुळे अमरावतीकरांची झोप उडाली आहे. दिनचर्येची कामे सोडून डासांचा बंदोबस्त करण्यात अनेकांना वेळ गमावावा लागत आहे. ...
भुसावळ रेल्वे येथे विविध विकास कामांसाठी ५ ते २० एप्रिल दरम्यान बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागाने घेतला होता. त्यामुळे नागपूर- भुसावळ लोह मार्गावरील सर्वच पॅसेंजर गाड्या रद्द केल्यात. ...
जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळावर ३९.३३ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे होणार आहेत. यामध्ये 'रन-वे'ची लांबी वाढविणे, अप्रॉन जीएसई, ड्रेनेज व्यवस्था, अप्रोच रस्ते निर्मिती आदी कामांचा समावेश असणार आहे. ...
मेळघाटातील दुर्गम, अतिदुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींना जलदगतीने आरोग्य सेवा मिळावी, यासाठी बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात आली. मात्र, आजमितीला या बाईक अॅम्ब्युलन्स धूळखात पडल्या आहेत. ...