शिकवणी वर्ग संपल्यावर सायकलने धोतरखेडा येथे जात असलेल्या एका विद्यार्थिनीचा सख्याहरीने पाठलाग करून विनयभंग केला. त्या विद्यार्थिने त्याचा प्रतिकार करीत आरडाओरड केल्यावरून नागरिकांनी त्या रोडरोमिओला पकडून यथेच्छ चोप दिला. ...
निसर्ग आणि प्रशासनाच्या तडाख्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी धामणगावातील प्राध्यापक अमृत रेड्डी गड्डमवार हे धडपडत आहेत. त्यांचे शेतीशी निगडित सहा पेटेंट एकाच दिवशी नोंदविले गेले. या कामगिरीची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांना सन्मानित करण्य ...
अंजनगावहून पांढुर्ण्याला जाणारी खासगी बस मोर्शी ते चांदूरबाजार रोडवर मधापुरीजवळ उलटल्याने एक महिला प्रवासी ठार, तर ५३ जण जखमी झाले. १५ जून रोजी सकाळी १० वाजता हा अपघात घडला. ...
ड्राय झोनमधील सावरखेड शिवारात होत असलेल्या अनधिकृत बोअरवर धाड घालून तेथील काम थांबविणाऱ्या तहसीलदारांना शासकीय कामकाज करण्यास मज्जाव करण्यात आला. १३ जून रोजी रात्री ११.५० च्या सुमारास ही घटना घडली. ...
ब्रिटिश काळात अमरावती व बडनेराच्या पाणीपुरवठ्यासाठी १९४२ मध्ये बांधण्यात आलेला व शहराचे वैभव असलेला वडाळी तलाव यंदा कोरडा पडला. ही धोक्याची घंटा गृहीत धरून महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी जलजागृतीसाठी नियोजन आखले व अवघ्या दहा दिवसांत वडाळी तलावाती ...
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांचा समावेश होणार आहे. विद्यमान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिल्याचे वक्तव्य अंजनगाव सुर्जी येथील एका कार्यक्रमात शनिवारी केले. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत. ...
ऊर्ध्व वर्धा धरणाच्या पाण्याने तळ गाठल्यामुळे साठा कमी झाल्यामुळे तब्बल ३० वर्षांनंतर धरणाच्या निर्मितीमध्ये गेलेली गावे, मंदिर यांचे अवशेष उघडे पडले आहेत. यावरून दुष्काळाची भीषणता दिसून येत आहे. ...