एका सहा वर्षीय चिमुकलीवर ३० वर्षीय नराधमाने अतिप्रसंग केल्याची घृणास्पद घटना तालुक्यातील एका गावात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले. ग्रामस्थांनी त्या नराधमाची बेदम चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्यानंतर आता मसण्याउद या प्राण्याची भीती वाढली आहे. चार ते पाच मसन्याउदच्या कळपाने प्रशासकीय इमारतीत ठिय्या मांडला आहे. दोन दिवसांपूर्वी विद्या विभागातील कागदपत्रांची प्रचंड नासधूस या कळपाने केली. ...
केंद्राच्या जलशक्ती अभियानात देशातील २५५ व राज्यातील सात शहरांमध्ये अमरावतीची निवड करण्यात आलेली आहे. या अभियानांतर्गत शहराचा भूजलस्तर वाढविण्यासाठी आता जलसंधारणाची कामे केली जाणार आहे. यामध्ये महापालिकेच्या १५ ही विभागांना आयुक्त संजय निपाणे यांनी ज ...
चोरांनी बुधवारी मध्यरात्री धुमाकूळ घालीत शहरातील पाच व्यापारी प्रतिष्ठाने फोडली. तेथील २ लाख ८० हजारांचा माल पळविला. चोरांच्या हैदोसाने व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. ...
मुलांना घडविण्याची जबाबदारी शाळांची निश्चितच आहे. पण, तेवढीच पालकांचीदेखील आहे. पालकांनी त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. मुलांची पहिली शिक्षक आई आहे. तिने जर मुलांना घडविले, तर देशाचे चांगले नागरिक होतील, असा सूर ‘लोकमत बालविकास मंचाद्वारे आयोजि ...
सुरूवातीपासूनच सरासरीपेक्षा कमी पाऊस. त्यातही २ जुलैपासून पावसाची दडी यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यात किमान तीन लाख हेक्टरवरील पिकांना मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात खरिपासाठी आपदास्थिती निर्माण झाली आहे. ...
ब्रिटिश राजवटीत राज्यातील गावठाणांची पाहणी करण्यात आली होती. ब्रिटिशांनी देश सोडल्यानंतर पहिल्यांदा शासनाचा ग्रामविकास विभाग गावठाणांची पाहणी करून हद्द ठरविणार आहे. ...