जिल्हा परिषदेमार्फत सन २०१८-१९ मधील जिल्हा निधीतून सुमारे १ कोटी ०८ लाख ७६ हजारांच्या रकमेतून ४२ कामे मंजूर केली होती. सदर कामांचे वाटप करण्यासाठी मंगळवार २३ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सुशिक्षित बेरोजगार अभियंता (सुबेअ) ...
केबल टाकण्याकरिता विद्युत खांबावर चढलेल्या खासगी वायरमनचा जिवंत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. भातकुली तालुक्यातील साऊर येथे ही घटना घडली. दादाराव श्रीराम सोळंके (४०, रा. साऊर) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर महावितरणच्या शाखा अभियंत्याला घटनास् ...
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेंंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ४० लाख रोपे लावण्यात आली आहेत. मात्र, पाऊस गायब झाल्याने यातील बहुतांश रोपे करपली. पाऊसच नसल्याने उर्वरित रोपांचे संगोपन तरी कसे करावे, ही मोठी समस्या वनविभाग, सामाजिक वनीकरण, व्याघ ...
मागील तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग विविध संकटांना समोरा जात आहे. यंदाही अद्याप समाधानकारक पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांन प्रति असंवेदनशील असल्याचा आरोप जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने करीत ...
प्रभागनिहाय सफाई कंत्राटात शहर स्वच्छतेचे काम जोमाने होईल, असा होरा साफ खोटा ठरला आहे. पाऊस मेहरबान असताना ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, नाल्यांच्या अस्वच्छतेमुळे शहर स्वच्छतेची वाट लागली आहे. ...
महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये दाखल अपिलीय प्रकरणात विभागीय सहनिबंधकांद्वारे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची तक्रार सावकारग्रस्त अन्याय समितीद्वारे शासनाकडे करण्यात आली. याप्रकरणी सहकारी संस्थांचे अपर निबंधक डॉ. नागनाथ यगलेवाड यांनी २० जुलैच्या पत्रान् ...
पावसाळ्यात शहरातून वाहणाऱ्या नाल्यांद्वारे नागरी वस्तीमध्ये सापांचा शिरकाव मोठ्या संख्येने होत आहे. वॉर या वन्यजीवप्रेमी संस्थेने रविवारी एकाच दिवशी तीन ठिकाणाहून कोब्रा या विषारी जातीचे सात साप पकडले. त्यांना जंगलास सोडून जीवदान देण्यात आले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात साहित्य, वस्तू पुरवठादार येथील गाला एन्टरप्रायजेसला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने शुक्रवारी घेतला. यापुढे ‘गाला’कडून कोणत्याही प्रकारचा पुरवठा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहे. ...