मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात चार वर्षांत १६ हजार ४८२ कामे झालीत. पिकांना ऐनवेळी पाणी मिळावे व परिसराचा जलस्तर वाढावा, हा यामागील उद्देश आहे. मात्र, या चारही वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कामाची उ ...
यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पूर्णा धरण केवळ २४ टक्के भरला आहे. जुलै अखेरपर्यंत ५१ टक्के सरासरी जलसाठा या धरणात नेहमी असतो. मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने धरणात २७ टक्के जलसाठा कमी झाला आहे. ...
प्रत्येक शाळा, महाविद्यालयात आरोग्य समिती स्थापन करून उपाहारगृहात अथवा घरून आणल्या जाणाऱ्या डब्यात पोषक आहार कसा असावा याबाबत अन्न व औषध प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. त्याची जुलै ते डिसेंबर २०१९ पर्यंत अंमलबजावणी होणार आहे़......... ...
मान्सूनच्या ५७ व्या दिवशी जिल्ह्यातील सात महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या मोसमातील ही पहिली अतिवृष्टी ठरली. जिल्ह्यात तद्वतच गेल्या २४ तासांत ३१.८ मिमी पाऊस कोसळला. यात चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक ६२.२ मिमी पावसाची नोंद झाली. ...
८-महाराष्ट्र बटालियनतर्फे आयोजित ४-गर्ल्स महाराष्ट्र बटालियनच्या वार्षिक शिबिरात शुक्रवारी एनसीसी कॅडेटनी कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कारगिल युद्धात जवानांचे योगदान व यशाची गाथा ब्रिगेडिअर संग्राम दळवी (सेना मेडल) यांनी कॅडेटपुढे विशद ...
नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील हिवरा मुरादेसह पंचक्रोशीतील सुमारे ५०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पीक पावसाअभावी जळाले आहे. सलग चौथ्यावर्षी ही परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली आहे. ...