मान्सून संपुष्टात आल्यानंतर लगेच कोसळलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा बळीराजावर संकट कोसळले. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन, धान व मका या पिकांची कापणीसाठी तयारी करीत असतानाच अवकाळी पाऊस कोसळल्याने खरीप पीक हातचे गेले आहे. सोयाबीनचे प्रचंड न ...
मोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकाखाली ११९०० हेक्टर क्षेत्र आहे. बहुतांश पिकांची सवंगणी सुरू आहे. काही प्रमाणात पीक उभे आहे. तीन दिवस आलेला पाऊस सोयाबीन पिकाचे नुकसान करणारा ठरला. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेली सोयाबीनची गंजी शेतात पडून आहे. काही ठिक ...
जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. ...
विधानसभा निवडणुकीचे साहित्य यंदा जिल्हा परिषदेचे मैदान व तेथील हॉलमधून रविवारी सकाळी वाटप करण्यात आले. मोर्शी मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर येथूनच मतदान पथके रवाना झाली. मात्र, सकाळी १० च्या पुढे मुसळधार पाऊस आल्याने प्रशासनाची पळता भुई थोडी झाल ...
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोनशे मीटरहून अधिक अंतरावर रस्ते वाहतुकीकरिता बंद केल्याने कल्याण मंडपमपर्यंत पोहचताना पोलिंग पार्टीजना चांगलीच पायपीट करावी लागली. उपस्थित मतदान पथकातील कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी आवश्यक स ...
हाच कांदा किरकोळ व्यापाऱ्यांनी भाजी मंडईतून खरेदी केल्यानंतर ग्राहकांना मात्र दामदुप्पट दरात विक्री करतात. परिणामी किमान शंभर टक्के नफा कमाविण्याचा गोरखधंदाच व्यापामुद्यांकडे दुर्लक्ष : किरकोळ बाजारात ७० रुपये किलोनी सुरू केला आहे. ही एकप्रकारे ग्राह ...
खा. नवनीत रवि राणा या संपूर्ण बडनेरा मतदारसंघामध्ये फिरून जाहीर सभा तसेच जनसंवाद आशीर्वाद पदयात्रेद्वारे रवि राणा यांचा प्रचार केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी खा. नवनीत रवि राणा यांनी अनवाणी पायाने महिला-भगिनींसोबत आशीर्वाद पदयात्रेला काढली विकासाच् ...
चांदूरबाजार शहरातून निघालेल्या या प्रचार रॅलीने नानोरी, सोनोरीच्या पुढे जोर पकडला. ही रॅली नानोरी-सोनोरी मार्गे ब्राम्हणवाडा थडी, घाटलाडकी, शिरजगाव कसबा, करजगाव, खरपी, कोठारा, बैतूल स्टॉप मार्गे परतवाडा शहरात दाखल झाली. ...
कमलेश पटेल पुढे म्हणाले, पूर्वसंस्कारांमुळे मानवाला सुख-दु:ख येते. मानवी जीवनात माणसावर, समाजावर, देशावर संकटे, आपत्ती येतच असतात. या संकटांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी साधनेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मानवाचे मन मजबूत होऊन संकटकाळी सामना करू शकतो. ला ...