मनोज मूलचंद नायकवाड (४७, रा. परिहारपुरा, वडाळी) असे मृताचे नाव आहे. संतप्त जमावाने पेटत्या ट्रकची आग विझवू नये, यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. परिणामी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून जमावाला पांगविले. मृत मनोज नायकवाड हे परिसरातील एका दारू ...
आपली मुलगी पळून गेली, अमक्याने तिला फूस लावून पळवून नेले, अशा तक्रारी मुलीच्या पित्याकडून केल्या जातात. त्यातील मुलगी अल्पवयीन असल्यास संबंधितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस मोकळे होतात. ती मुलगी सज्ञान असल्यास पोलिसांकडून मुलगी व पालकांना ...
चिखलदरा तालुक्यातील बोरी येथे अचानक भेट देऊन तेथील जिल्हा परिषद शाळा व इतर यंत्रणांची तपासणी केली. शाळेत दोन शिक्षक गैरहजर आढळून आल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाईचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहे ...
वरूड-पांढुर्णा महामार्गाची नव्याने निर्मिती झाल्यापासून या मार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावतात. गेल्या अनेक महिन्यांपासून वरूड-पांढुर्णा महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक फोफावली आहे. महामार्गावरच पुसला बस स्थानक आहे. प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गर्द ...
साडेचार हजार नगारिकांनी तेथे आपल्या कैफियत मांडल्यात. अनेकांना जागेवरच दिलासा मिळाला. परतवाडा शहरातील नेहरू मैदानावर प्रभाग क्र. १ ते ६ च्या तक्रारी या राहुटीत ऐकल्यानंतर दुपारी ३ वाजता हीच राहुटी अचलपूर बाजार समितीच्या आवारात थाटण्यात आली. प्रभाग क् ...
डॉक्टर ऑफ फार्मसी असोशिएशनने संत गाडगेबाबा विद्यापीठावर सोमवारी धडक दिली. गत सहा वर्षांपासूनच्या या मागणीची दखल विद्यापीठाने घेतली नाही, असा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला. मात्र, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने ‘डॉक्टर’ यासंदर्भात सुस्पष्ट गाईडलाईन दिलेली ...
रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक रुग्णवाहिका तीनही कलेवर घेऊन वरूडमध्ये पोहचताच नातेवाईकांसह शेजारी, आप्त मित्र परिवारातील सदस्यांनी एकच हंबरडा फोडला. काळबेंडे दाम्तत्याचे कलेवर सजविलेल्या ट्रॅक्टरवर, तर सोमेशचे पार्थिव शववाहिकेतून एकाचवेळी स् ...
आरोपी कारागृहात असताना मृत विद्यार्थिनीच्या जन्मदात्याने ठाणेदाराविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेली तक्रार, नव्या अधिकाऱ्याकडे सोपविलेला तपास, या सर्व बाबींच्या अनुषंगाने या प्रकरणातील वास्तवाकडे धामणगाववासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हा ...
शहरातील प्रभाग क्रमांक एक हा उपविभागीय अधिकारी, तहसील, पंचायत समिती, भूमीअभिलेख कार्यालयाच्या मार्ग आहे. तेथून मुख्य मार्गावर ये-जा करण्याकरिता तब्बल २ किलोमीटरचा वळसा घालावालागतोे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून तेथील महिलांनी भूमिअभिलेख कार्यालया ...
शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीकरिता विद्यार्थिसंख्या मंजूर केली जाते. जिल्ह्यात शेकडो शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या आहारात विविधता आणण्याच ...