जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान दगावलेल्या हाथीपुरा येथील एका व्यक्तीच्या थ्रोट स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे चित्रा चौक, पठाण चौक, हैदरपुरा, छाया कॉलनी, चांदणी चौक, इतवारा बाजार हा परिसर प्रशासनाद्वारे बफर झोन घोषित करण्यात आला ...
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंसोबत ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी परीक्षा, ‘कोरोना’ उपाययोजना, विद्यार्थ्यांचा सहभाग आदी विषयांवर ना. सामंत यांनी चर्चा केली. ते मंगळवार, ७ एप्रिल रोजी राज्यपाल भगत ...
मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा या दोन्ही आदिवासीबहुल क्षेत्रांमधील अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रांत ‘ भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत स्तनदा आणि गरोदर मातांना सकस चौरस आहार मिळावा म्हणून अंगणवाडी ...
सध्या दारूविक्री बंद असल्याने तळीरामांच्या मनाची घालमेल अधिकच वाढली आहे. सरकारने दारूविक्री सुरू करावी, यासाठी तळीरामांकडून समाज माध्यमांवर क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. दरम्यान, या दारूबंदीच्या काळात दारूची दुकाने फोडण्याच्याही घटना घडल्या आहेत. केर ...
मेळघाटच्या सीमारेषेवरील मध्यप्रदेशच्या बैतूल तालुक्यातील भैसदेही येथील एक इसम कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. भोपाळ येथील वैद्यकीय प्रयोगशाळेतून सोमवारी दुपारी तो अहवाल बैतूल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला. ...
नागरिकांनीही शिस्तभंग करून आपले व इतरांचेही अमूल्य जीवन धोक्यात जाईल, असे वर्तन करू नये. जिल्ह्यात एका मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनावर मात करणे हे आव्हान आहे. त्यामुळे नागरिकांनीही शिस्त पाळली ...
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दक्षतेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. इतर कुणालाही ...
बडनेरा जुनिवस्तीच्या अलमास गेटजवळ संचारबंदीमुळे ‘फिक्स पॉर्इंट’ आहे. येथे रविवारी सकाळी ११ वाजता एक मिनीडोअर फिरत होता. तेव्हा पोलिसांनी चालकाला विनाकारण का फिरतो, असे म्हटले. तेव्हा मिनीडोअर चालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत ...
मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वत्र लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोनामुळे देशात २१ दिवस लॉकडाऊन असल्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ आणि साखरपुड्याचे नियोजन विस्कटले आहे. अधिक लोकांना एकत्र जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ ...