कृषिउत्पन्न बाजार समितीच्या मंडईत आणि शासकीय मुलींचे वसतिगृहात बिहार येथील १५० मजूर, विद्यार्थी अडकले आहेत. त्यांनी मूळ गावी परत जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर नोंदणी केली आहे. कोणी तरी बुधवारी रेल्व सुटत असल्याची माहिती त्यांना दिली. त्यान ...
जिल्ह्यात एका आठवड्यात ५० वर नागरिक कोरोना संक्रमित झाले आहेत. यामध्ये नव्याने काही भागात रुग्ण आढळत असताना, त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री आरोग्य यंत्रणेला मिळालेली नाही. किंबहुना शहरात कोरोनाचा शिरकाव झाला कुठून, हे शोधण्यात महिन्याभरानंतरही प्रशासनाला ...
विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अशा कॉलेजची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे. ...
पोटासाठी शेकडो किलोमीटर गेलेले आदिवासी पाठीवर बिऱ्हाड घेऊन जंगलाच्या आडमार्गाने पायपीट करीत परत येत आहेत. शिक्षितांना घरी पोहचविण्यासाठी ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली जाते. मात्र, आदिवासींसाठी काय, हा प्रश्न कोरोनाच्या संकटकाळातही कायम आहे. २३ मार् ...
लग्नाकरिता फक्त एकाच वाहनाला परवानगी देण्यात येईल. वाहन निर्जंतुक केलेले असणे आवश्यक आहे. लग्नास उपस्थित राहणाºया सर्वांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र हवे. क्लस्टर आणि कंटेनमेंट झोनमधील रहिवासी असलेल्या कोणत्याही व्यक्तीस लग्न समारंभासाठी उपस्थित राहता येणा ...
पृथ्वीवरून नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाशकिरणे येण्यास १.३ सेकंद लागतात. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३,७०,००० किमीच्या आत असते, त्याला ‘सुपरमून’ असे म्हणतात. चंद्राचे वय ह ...
एम्सद्वारा सोमवारी रात्री उशिरा चार जणांचा थ्रोट स्वँब अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. यामध्ये एका दिग्गज राजकीय नेत्याचे नाव असल्याने अमरावती शहराला हादरा बसला आहे. ...
जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने अमरावती जिल्हा ‘रेड झोन’ म्हणून घोषित केला. त्याकारणाने १७ मे पर्यंत दोन आठवडे लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले. परंतु या आदेशाची पायमल्ली होत आ ...
जंगल सफारीनिमित्त मोठ्या प्रमाणात होणारा मानवी हस्तक्षेप आता कमी होणार आहे. त्यामुळे हे गेट लावल्याने वरूडा जंगलातील वन्यप्राण्यांनी अधिवासाकरिता मोकळा श्वास घेतला आहे. अन्य प्रजातीच्या वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याने वरूडा जंगलाची समृद्धीच्या दिशे ...
अचलपूर तालुक्यात २० ते २५ शेतकरी दरवर्षी फूलशेती करतात. जवळपास २५ एकरांवर लागवड केली जाते. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न या फूलशेतीतून मिळविले जाते. यावर्षी लॉकडाऊनमुळे एक रुपयाचेही उत्पन्न या शेतकऱ्यांना झालेले नाही. ...