केंद्राच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे या पुरस्काराची घोषणा १६ जून २०२० रोजी करण्यात आली. देशभरातील २७ हजार ग्रामपंचायतींपैकी राज्यात चौदा, तर अमरावती जिल्ह्यातील एकमेव परसापूर ग्रामपंचायतीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...
तालुक्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस चांदूर बाजार मंडळात ५२.०५ मिमी झाला. सर्वांत कमी करजगाव मंडळात १८.०५ मिमी, शिरजगाव कसबा मंडळात २२ मिमी, बेलोरा मंडळात ४२ मिमी, आसेगाव पूर्णा मंडळात १८.४० मिमी, ब्राम्हणवाडा थडी मंडळात २२ मिमी तसेच तळेगाव मोहना मंडळात ...
राज्याची व जिल्ह्याची सीमा असलेल्या वरूड तालुक्यातून दुचाकीद्वारे प्रतिबंधित बियाण्यांची काही पाकिटे जिल्ह्यात आणली जातात. काही शेतकऱ्यांनी या बियाण्यांची पेरणीदेखील केल्याची माहिती समोर आली आहे. मान्यताच नसल्याने या बियाण्यांचे तंत्रज्ञान नेमके कोणत ...
सद्यस्थितीत संक्रमित रुग्णांची नोंद झालेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. या ठिकाणी आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आलेले आहे. येथे आढळलेल्या संक्रमितांपैकी काही यापूर्वीच्या संपर्कातील आहेत, तर काही मुंबई व पुणे आदी हॉटस्पॉटमधून आलेले आह ...
इंदूर येथील पी.डी. अग्रवाल या कंपनीला या मार्गाचे रुंदीकरण व नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. उन्हाळ्यातच काम सुरु झाल्यानंतर कंपनीने मुख्य पूल तोडून त्याच्या बाजूला वाहतुकीला पर्याय व्यवस्था म्हणून दुसरा रपटा तयार करून दिला. म ...
जिल्ह्यातील वाळूघाट लिलाव प्रक्रियेत आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदी पात्रातून बनावट पासद्वारे मालवाहू ट्रकने क्षमतेपेक्षा जास्त वाळू आणली जात आहे. खुल्या जागेवर वाळू साठवून ठेवता येत नाही. परंतु, शहरात जागोजागी खुल्या जागेवर वाळूचे साठे हे ...
बडनेरा येथील नवीवस्तीच्या जयस्तंभ चौकातील ६० वर्षीय एका औषधी व्यावसायिकासह त्यांचा ३० वर्षांचा मुलगा तसेच अन्य १३ वर्षाचा मुलगा, ४५ वर्षीय पुरुष व ३८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. जुन्या वस्तीत माळीपुऱ्यातील २९ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महि ...
यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकासाठी २ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. मागील वर्षी २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली होती. त्यामुळे यंदा किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची वाढ होण्याची शक्यता असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. ...