मसानगंज भागात २९ एप्रिलला ६४ वर्षीय व्यक्ती कोरोनाची पहिला संक्रमित होती. त्यानंतर ८ मे रोजी दुसऱ्या बाधिताची नोंद झाली. ५३ वर्षीय संक्रमित उपचारादरम्यान दगावला. यानंतर मसानगंज भागात सातत्याने कोरोनाचे संक्रमित व्यक्ती निष्पन्न होत आहेत. नंतरच्या दहा ...
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शासनादेशानुसार शहरातही घरपोच दारू सुविधा या ऑनलाईन उपक्रमाला मान्यता दिली. एक्साईकडून अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. सोमवारी सहा वाईन शॉप आणि एका बिअर शॉपीतून ५४९ जणांनी दारूसाठी ऑनलाईन बुकींग केली. ही बुकींग सकाळी १० ते ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेने सोमवारी दुपारी दिलेल्या अहवालानुसार, मसानगंज येथील २२ वर्षीय तरुणाच्या घशातील स्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याच परिसरातील संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात तो आल्याची माहिती जिल्हा प्रश ...
खैरी, दोनोडा, वासनी, वाढोणा शिवारात १० मे पासून या बिबट्याची दहशत पसरली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगाने आसेगाव पोलिसांनी याबाबत वनाधिकाऱ्यांकडे मौखिक विचारणा केली आहे. वन विभागाने त्या परिसरात गस्त वाढविली आहे. एका ट्रॅक्टरचालकाला तर बिबट ...
थिलोरी येथील स्वस्त धान्य दुकानदार अशोक तांबळे यांनी शासनाचे आदेश असतानाही कोरोना कालावधीतही सर्वसामान्य कुटुंबांना सुरळीत धान्यवाटप केले नाही. लोकांकडून जादा पैसे घेतले आहेत. दिलेल्या धान्याची पावतीसुद्धा दिली जात नाही. कोणी पावती मागायला गेल्यास त् ...
पाण्याची व्यवस्था असली तरी जेवणाचा डबा घरू बोलावण्याचे फर्मान काढले आहे. यासंबंधी तक्रार केली किंवा त्या गैरव्यवस्थेत, डासांच्या साम्राज्यात क्वारंटाईन होण्यास नकार दिला की, सरळ गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. ...
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर जिल्हा सामान्य (इर्विन) रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मृत्यू झाला. मृतदेहाची हालचाल झाल्याच्या गैरसमजातून बेलपुरा येथील तिच्या निवासस्थानी तणावाचे वातावरण न ...
कोरोनाचा फैलाव शहरात चांगलाच वाढला आहे. सोमवारच्या अहवालात पाच व्यक्ती संक्रमित आल्यात. यामध्ये चार युवक व एका मुलीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १११ वर पोहोचली आहे. ...
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ अन्वये घेण्यात येणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींना याबाबत जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून माहिती देण्यात आ ...