साबण-पाण्याच्या द्रावणात (हँडवॉश) कोरोना विषाणू २० सेकंदात नष्ट होतो. या तत्त्वानुसार मराठी विज्ञान परिषद तज्ज्ञ प्रवीण विधळे यांच्या मार्गदर्शनात शिवनगर भागातील सुमारे ६०० घरांची दारे, अंगण, गेट, गाड्यांवर शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस सायंकाळच्या ...
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, कृषिउत्पन्न बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल घरात पडून आहे. त्यात आता टोळधाडीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. मोर्शी व वरूड तालुक्यातील या शेतकऱ्यांना टोळधाडीचा फटका बसला असून ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अंबागेट येथे ३० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. फ्रेजरपुरा भागात ४० व २५ वर्षीय महिला, रतनगंजमध्ये ४८ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरुष व सद्यस्थितीत कोरोनाचे हॉटस्पॉट अस ...
१८ तलावांपैकी काही तलाव गावाच्या अगदी नजीक असल्याने गावालाही पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे त्या तलावाचा गाळ उपसल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची पातळी नक्कीच वाढेल. याचा फायदा तलावाशेजारच्या गावांना होईल. या तलावाची योग्य निगा राखणे गरजेचे आहे. ...
केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७ मध्ये चंद्रभागा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची कामे पूर्ण करून २०११ पर्यंत नागरिकांना २४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, यात विलंब झाला. ४०.४१ कोटींची योजना शंभर कोटींच ...
शासनाची परवानगी न घेता राजापेठ येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन करणाऱ्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांच्याविरुद्ध शनिवारी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आलेत. ...
अमरावतीत कोरोनाचे संक्रमण रोज नव्या भागात होत आहे. शनिवारी नऊ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २१२ वर पोहोचली आहे. यामध्ये अंबागेट या नव्या भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता वाढली आहे. ...
तालुक्यातील दोन मुलींना कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांना अमरावती येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे मेळघाटात एकच खळबळ उडाली होती. त्यात पुणे येथून आलेल्या मेळघाट येथील मुलीचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती सोमवारी आल्यानंतर गिरगुटी ...
डोक्यावर सूर्य तळपत असताना, हंडा घेऊन जाणारी लहान मोठी मुले व महिला हे चित्र रोजचेच आहे. दरवर्षी मार्च महिना लागला की, एकझिरा येथील महिलांचा पाण्यासाठी जीवघेणा प्रवास सुरू होतो. या गावात पाणीपुरवठा योजनेसाठी चार वर्षांत दहा लाख रुपयांचा निधी आला. त्य ...
पिण्याच्या पाण्यासाठी थिलोरी ग्रामस्थांनी गावापासून पाच किलोमीटर दूर जाऊन भर उन्हात पायी जाऊन पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. ज्याच्याकडे साधने आहेत, ते लोक ट्रॅक्टर बैलगाडी मोटारीच्या साहाय्याने पाणी आणत आहेत. तरीदेखील लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना या ब ...