मोठ्या प्रमाणात पेरणी केलेले महाबीज सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याची ओरड सर्वत्र असताना अचलपूर तालुक्यातील जवळपास ८८ शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये येवता, येसुर्ना, निंभारी, पथ्रोट, भूगाव, बोरगाव पेठ, नवापूर, जवळापू ...
लॉकडाऊन कालावधीत आमदार देवेंद्र भुयार यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाकडे विनंती आणि पाठपुरावा करून सहा कामांकरिता अधिकृत रेती वाहतुकीची परवानगी मिळविली. परंतु, रेती वाहतूकदारांकडून शासकीय कामाच्या नावाखाली रोज ३० ते ५० टिप्पर रेती अमरावती, अको ...
संत्र्याचा मृग बहर हा १०० टक्के पावसाच्या भरवशावर अवलंबून असतो. त्यात यंदा मे महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा मेअखेरपर्यंत बागांचे सिंचन केले. परंतु, यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने अनपेक्षित सुरुवात केली. त्यामु ...
२८ दिवसांत एकाही नव्या रुग्णाची नोंद न झाल्याने नागरिकांच्या आवागमनासाठी ते आता खुले करण्यात आले आहेत. शहरात ४ एप्रिल रोजी पहिला कंटेनमेंट झोन नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत हाथीपुरा येथे जाहीर करण्यात आला. यानंतर लगतच्या परिसरात सातत्याने कोरोनाग्रस् ...
काही रस्त्यांची कामे वेगाने पूर्णत्वास गेली. मात्र, लॉकडाऊनमध्ये साडेतीन महिने कामे बंद होती. उन्हाळ्यात जी कामे व्हायला हवी होती ती झाली नाही. मार्गावरील अनेक पुलांचे कामे प्रलंबित आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून ठेवल्यामुळे अपघाताची ...
रस्त्याच्या मध्ये हा नाला वाहत असल्याने तो ओलांडून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे वारंवार तक्रारी दिल्यानंतर येथे पूल बांधकामाला मंजुरी मिळाली. परंतु सदर कंत्राटदारांनी तात्पुरत्या स्वरूपात या पुलावर कच्चा रस्ता बनविला. पावसामुळे संपूर्ण रस्ताच वाहून ...
अचलपूर हे ऐतिहासिक शहर. पूर्वीपासून राजकीय आणि राजधानीचे शहर. औरंगजेबाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अचलपूरहून बऱ्हाणपूरला पत्रव्यवहार होत असे. याकरिता कबुतर आणि काशीद यांचा वापर केला जायचा. मुगल साम्राज्याच्या बदलानंतर अचलपूर नेहमी निजाम-उल-मुल्कच्या ...