खैरी, दोनोडा, वासनी, वाढोणा शिवारात १० मे पासून या बिबट्याची दहशत पसरली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगाने आसेगाव पोलिसांनी याबाबत वनाधिकाऱ्यांकडे मौखिक विचारणा केली आहे. वन विभागाने त्या परिसरात गस्त वाढविली आहे. एका ट्रॅक्टरचालकाला तर बिबट ...
थिलोरी येथील स्वस्त धान्य दुकानदार अशोक तांबळे यांनी शासनाचे आदेश असतानाही कोरोना कालावधीतही सर्वसामान्य कुटुंबांना सुरळीत धान्यवाटप केले नाही. लोकांकडून जादा पैसे घेतले आहेत. दिलेल्या धान्याची पावतीसुद्धा दिली जात नाही. कोणी पावती मागायला गेल्यास त् ...
पाण्याची व्यवस्था असली तरी जेवणाचा डबा घरू बोलावण्याचे फर्मान काढले आहे. यासंबंधी तक्रार केली किंवा त्या गैरव्यवस्थेत, डासांच्या साम्राज्यात क्वारंटाईन होण्यास नकार दिला की, सरळ गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. ...
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर जिल्हा सामान्य (इर्विन) रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मृत्यू झाला. मृतदेहाची हालचाल झाल्याच्या गैरसमजातून बेलपुरा येथील तिच्या निवासस्थानी तणावाचे वातावरण न ...
कोरोनाचा फैलाव शहरात चांगलाच वाढला आहे. सोमवारच्या अहवालात पाच व्यक्ती संक्रमित आल्यात. यामध्ये चार युवक व एका मुलीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १११ वर पोहोचली आहे. ...
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ अन्वये घेण्यात येणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींना याबाबत जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून माहिती देण्यात आ ...
कोरोना कालावधीत राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे प्राप्त तक्रारींनुसार दोन महिन्यांत टाकलेल्या १३ सापळ्यांमध्ये १६ जण जाळ्यात अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना खरिपातीलच शेतमाल विकता आलेला नाही. आता अवकाळी पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने नेरपिंगळाई परिसरात शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. ...
धनेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजता सोसाट्याचा वारा सुरू झाला. रात्री ९.३० च्या सुमारास त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले. सुमारे तासभराच्या वादळात गावातील मोठे वृक्ष जमिनीवर कोसळले. गावातील अनेकांच्या घरावरील टिनाचे छत उडून गेले. शेतकरी बाबूराव गा ...
कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जिल्ह्यातही २२ मार्चपासून संपूर्ण 'लॉकडाऊन' आहे. अनेक कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. विजेशिवाय हे शक्यच नाही. संपूर्ण बंदच्या काळात अखंडित वीज सेवा देणे ही तारेवरची कसरत करताना जिल्हाभरातील हजारो प्रकाशदुतांचे ...