राज्य शासनाने अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता अन्य सत्रातील विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करावे, असा निर्णय घेतला होता. मात्र, हे निकाल कसे जाहीर करावे, गुणदान करण्याची प्रक्रिया, महाविद्यालयांची जबाबदारी आदी विषय स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, ...
ही फाईल समोर आल्यानंतर वैयक्तिक शौचालयांचे लक्ष्य किती, प्रत्यक्षात किती झाले, याचे क्रॉसचेक करण्यात आलेले नाही. या प्रकरणात तत्कालीन सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एसआय, वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, लेखाधिकारी, आॅडिटर, उपअभियंता, अभियंता यांच् ...
‘आरोग्यम् धनसंपदा’ म्हटले जात असले तरी आरोग्य विभागात ही स्थिती नाही. सध्याच्या संकटकाळात डॉक्टर ते स्वच्छता कामगारापर्यंत हे ‘कोरोना वॉरिअर्स’ आहेत. त्यांच्यावर कामांचा प्रचंड ताण आहे. त्याला कारणही रिक्त पदांचा अनुशेष हेच आहे. आतापर्यंत पदभरती झाले ...
पोलिसांनी अशा समाजकंटकांवर कायद्याची जरब बसवावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी येथे दिले. ...
महिलांबाबत बोलणारे नेते आता कुठे गेलेत? दिशा कायद्याचं काय झालं? महिलांची सुरक्षा पूर्णपणे देवाच्या भरवशावर आहे असा टोलाही चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला लगावला आहे. ...
शंखीचा प्रादुर्भाव वाढल्याने कपाशी, संत्री, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिके वाढीच्या अवस्थेत असताना कोसळलेल्या या संकटासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन केले नाही. प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषिसेवा केंद्रांमध्ये औषध ...
बुधवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्या शाळेतील तन्वी वानखडे, देवयानी मोपारी आणि प्रणोती धारस्कर या विद्यार्थिनींनी १०० टक्के गुण मिळवित एकाच शाळेतून जिल्ह्यातील ‘टॉप थ्री ...