सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे मोठे अपघात झाल्याची नोंद आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे मोठे अपघात झाले आहेत. शहरात अलीकडे आठ ब्रासपेक्षा अधिक वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकनी धुमाकूळ घातला आहे. या ट्रकमधून शहरामध्ये वाळू येत असल्याने गल्लीबोळातील नागरिकांचे नळ कने ...
देशात 13 सप्टेंबर व 14 ऑक्टोबर रोजी NEET ची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल घोषित झाला. त्यावेळी अमरावतीच्या वसुंधरा भोजने हिला 720 गुणांपैकी शून्य गुण मिळाल्याचे दिसून आले. ...
मेळघाटात कोरडवाहू आणि डोंगरी शेतजमीन असल्याने आदिवासी शेतकरी कसेतरी त्यातून एक पीक घेतात. यंदा मात्र सोयाबीन मोठ्या प्रमाणात कुजल्याने नुकसान झाले. त्यामुळे येथील आदिवासी मजूर महिनाभरापासून अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांमध्ये सोया ...
जिल्ह्यातील १४ तालुक्यांच्या तुलनेत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिकांना सर्वाधिक फटका बसला. या तालुक्यातील ३५ हजार २६९ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, ३ हजार २७० हेक्टरवरील कापूस, २१५ हेक्टरवरील उडीद व २८८ हेक्टरवरील मूग असे एकूण ३९ हजार ४९२ ह ...
Bacchu Kadu Statement on onion Price : कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला अजूनच कात्री लागणार आहे. या परिस्थितीत राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी अजब सल्ला दिला आहे. ...
अंतिम वर्षाच्या परीक्षा सकाळी ८ वाजतापासून प्रारंभ झाल्यात. मात्र, सुरूवातीपासून ॲप डाऊनलोड, लॉगीनची समस्या कायम होती. त्यामुळे पहिल्या शिफ्टमधील परीक्षा बारगळल्या. त्यानंतर १० ते ११.३० वाजता या दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षांमध्येही तांत्रिक समस्या कायम ...
वरूड तालुक्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल जातात. या तालुक्यातील बहुगुणी संत्रा देशासह जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला. त्याची आंबट, गोड चव अख्या देशाने चाखली आहे. या तालुक्यात कधी पाणीटंचाईमुळे सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला, तर कधी कोळसा, डिंक्य ...