शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

"नितेश राणेंची रक्त तपासणी करावी"; बच्चू कडूंचा भाजपा आमदारावर 'प्रहार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 18:25 IST

प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यात आहे, बच्चू कडूंचंही वादळ शमेल, असे विधान आमदार नितेश राणे यांनी केलं होतं.

अमरावती - विदर्भातील अमरावतीललोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन आता महायुतीत वाद निर्माण झाल्याचे उघड झालं आहे. महायुतीतील आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला थेट विरोध करत भूमिका स्पष्ट केली. तसेच, या मतदारसंघातून प्रहारच्यावतीने उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणाच कडू यांच्या प्रहार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे, बच्चू कडूंचं वादळ थोपवण्यासाठी भाजपा काय करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यातच, आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याचा उल्लेख करत बच्चू कडूंना चिमटा काढला. त्यावर, आमदार कडू यांची खोचक प्रतिक्रिया दिली आहे.  

प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यात आहे, बच्चू कडूंचंही वादळ शमेल, असे विधान आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. आमदार राणेंच्या टीकेवर आता बच्चू कडू यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलय. "खरतर नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे. आम्ही शमणारे नाहीत. आम्ही सागरातील लाटा आहोत. ते राणेला माहिती नसेल. त्यामुळे राणेने याबाबत वाच्यता करु नये. मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये. आम्ही अमरावतीपुरतं लढत आहोत आणि मैत्रीपूर्ण लढत आहोत. तुम्हाला वाटत असेल आम्हाला छेडावं तर आमची काही हरकत नाही. सध्या महायुतीतून बाहेर पडण्याचा आमचा इरादा नाही", अशा शब्दात बच्चू कडू यांनी राणेंवर जोरदार प्रहार केला आहे. अमरावती येथील पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना कडूंनी राणेंना सुनावलं. 

वर्षा बंगल्यावर बोलला, सागर बंगल्यावर बोलला, हे आमच्यासाठी महत्वाचे नाही. धर्म आणि जातीपेक्षा इथे लोकांचे मुद्दे महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांचे मजूरांचे प्रश्न आहेत. दिव्यांग बांधवांची, विधवा भगिनींचे प्रश्न महत्वाचे आहेत. जे कष्ट करतात त्यांची अवस्था वाईट आहे. मुकबधीर विद्यार्थ्यांनी सातवीनंतर शिकू नये, असं यांचं धोरण आहे. महत्वाचे विषय घेऊन आपण लढलं पाहिजे. विषय हद्दपार होता कामा नयेत, असेही कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू वीस वर्षांपासून अपक्ष लढतो. ना झेंडा आहे ना नेता आहे. हमारा नेता मुंबई दिल्लीत बसले नसून आमचा नेता गावात आहे. मी शिंदे साहेबांचा आदर करतो, त्यांनी दिव्यांग मंत्रालय आम्हाला दिलं. आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहे, भाजप आणि शिंदे साहेबांना वाटलं तर, युतीचा धर्म पाळला नाही म्हणून त्यांनी आमच्यावर कारवाई करावी, असेही कडू यांनी स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :Amravatiअमरावतीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाBachhu Kaduबच्चू कडूNitesh Raneनीतेश राणे