शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

महावितरणची आर्थिक स्थिती बिकट, वीज ग्राहकांकडे २९३ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST

अमरावती : वर्षभरात महावितरणने केवळ अखंडित सेवा दिली. काळ वाईट होता याची जाण होती म्हणूनच महावितरणकडून वीजबिल भरण्याचा कोणताच ...

अमरावती : वर्षभरात महावितरणने केवळ अखंडित सेवा दिली. काळ वाईट होता याची जाण होती म्हणूनच महावितरणकडून वीजबिल भरण्याचा कोणताच तगादा लावला नाही, परिणामी या काळात वाढलेल्या थकबाकीने महावितरणसमोर थेट अस्तित्वाचेच संकट निर्माण झाले आहे. थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले. अमरावती परिमंडळात ग्राहकांवर २९३ कोटींची थकबाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

अमरावती परिमंडळात गेल्या वर्षभरात घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारितीलच ५ लक्ष ४० हजार ग्राहकांकडे २९३ कोटी ६५ लक्ष रूपयाची वीज बिलाची थकबाकी आहे. परिमंडळा तील १ लक्ष ७९ हजार ग्राहकांनी एप्रिल २०२० नंतर एकदाही वीजबिल न भरल्याने त्यांच्याकडे वीजबिलाचे १४५ कोटी ५४ लक्ष रुपये थकले आहे. त्यामुळे महावितरणचा कारभार चालवायचा कसा, असा प्रश्न करीत महावितरण अडचणीत असल्याचे गुजर म्हणाल्या.