शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलमुळे वाहनचालकांच्या अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST

कावली वसाड : विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राने केलेल्या प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या हातात मोबाइल आले. मात्र, वाहन चालविताना मोबाईलवर बोलत ...

कावली वसाड : विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राने केलेल्या प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या हातात मोबाइल आले. मात्र, वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असल्याने ग्रामीण भागात अनेक अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस विभाग व अन्य विभागांकडून वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळा, असे आवाहन केले जाते. मात्र, अनेकजन त्या आवाहनाला जुमानत नसल्याचे चित्र आहे.

शहरी भाग असो किंवा ग्रामीण, लहान मुलांपासून तर वृुद्धापर्यंत प्रत्येकांच्या हातात मोबाईल आला आहे. दुचाकी किंवा चारचाकी वाहनचालक वाहन चालविताना मोबाईलवर बोलत लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरीही वाहनचालक सुसाट वाहन चालवीत मोबाईलवर बोलताना आढळतात. एकीकडे शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे मोबाईलवर झाले असल्याने मोठ्या प्रमाणात मोबाईलची खरेदी ग्रामीण झाली आहे. वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास वाहतूक पोलीस दंड वसूल करतात. मात्र पोलिसांची नजर चुकवून अनेक जण मोबाईलवर बोलत असतात. स्वत:ची सुरक्षा स्वत: केल्यास अपघात टाळता येतात. परंतु असे होताना दिसत नाही.