शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील 54 तालुक्यात मोबाइल अॅपद्वारे दुष्काळाचे सर्वेक्षण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 17:39 IST

प्रत्येक तालुक्यातील 10 गावे रँडम पद्धतीने निवडणार

गजानन मोहोडअमरावती - सरासरीपेक्षा कमी पाऊस व तीन आठवड्याचा खंड यामुळे विदर्भातील 54 तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला आहे. त्यामध्ये नागपूर विभागातील 22, तर अमरावती विभागातील 31 तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, दुष्काळाच्या दुसऱ्या ट्रिगरसाठी संबंधित तालुक्यांतील 10 गावे रँडम पद्धतीने निवडून विहित मापदंडानुसार सर्वेक्षण करावे लागणार आहे. कृषी आयुक्तांनी याविषयीचे निर्देश देऊन 21 ऑक्टोबरच्या आत अहवाल मागितला आहे.

शासनाने आता दुष्काळ घोषित करण्यासाठी 7 ऑक्टोबर 2017 च्या निकषाप्रमाणे नवी कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार खरिपाचा दुष्काळ 31 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. विदर्भातील 10 तालुक्यात सरासरीपेक्षा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आहे. या तालुक्यात रँडम पद्धतीने 10 गावे जिल्हाधिकारी निश्चित करतील व गावातील प्रमुख पिकांचा सर्व्हे/गट नंबर ठरविताना गावातील एकूण सर्व्हे व गट नंबरची संख्या विचारात घेतली जाणार आहे. या संख्येमधून रँडम पद्धतीने हा गट निवडण्यात येणार आहे. हे पीक एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर असल्याची खात्री करण्यात येणार आहे. या गटामधील पीक, शेतकऱ्यांची माहिती, पिकाची सद्यस्थिती, पिकांचे फोटो याविषयीची माहिती मोबाइल अ‍ॅपवर अपलोड करावी लागणार आहे. खरीप हंगामातील पिकांची कापणी करण्यापूर्वी अशाप्रकारे सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरअखेर शासन खरिपाचा दुष्काळ जाहीर करणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळVidarbhaविदर्भMobileमोबाइल