शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus; महाराष्ट्रातून धावणाऱ्या 'या' २१ रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 20:18 IST

कोरोना संसर्गाचा परिणाम, रेल्वे बोर्डाचा १० मे पासून आदेश लागू  लोकमत न्यूज नेटवर्क  अमरावती : कोरोना संसर्गाचा वाढता वेग ...

कोरोना संसर्गाचा परिणाम, रेल्वे बोर्डाचा १० मे पासून आदेश लागू 

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : कोरोना संसर्गाचा वाढता वेग बघता रेल्वे बाेर्डाने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातून धावणाऱ्या तब्बल २१ गाड्या रद्द केल्या आहेत. १० मे ते ३० जूनपर्यंत या गाड्या बंद राहणार असून, आरक्षण तिकिटांचे रिफंड रेल्वे स्थानकाहून परत मिळेल, असे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

डीआर ते पीव्हीआर (०१०२७), पीव्हीआर ते डीआर (०१०२८), डीआर ते एसएनएसआय (०१०४१), एसएनएसआय ते डीआर (०१०४२), डीआर ते एसएनएसआय (०११३१), एसएनएसआय ते डीआर (०११३२), सीएसएमटी ते जीडीजी (०११३९), जीडीजी ते सीएसएमटी (०११४०), नागपूर ते कोल्हापूर (०१४०३), कोल्हापूर ते नागपूर (०१४०४), मुंबई ते कोल्हापूर (०१४११), कोल्हापूर ते मुंबई (०१४१२), सीएसएमटी ते पुणे (०२०१५), पुणे ते सीएसएमटी (०२०१६), पुणे ते नागपूर (०२०३५), नागपूर ते पुणे (०२०३६), पुणे ते नागपूर (०२०४१), नागपूर ते पुणे (०२०४२), सीएसएमटी ते बीआयडीआर (०२०४३), बीआयडीआर ते सीएसएमटी (०२०४४), सीएसएमटी ते मनमाड (०२१०९), मनमाड ते सीएसएमटी (०२११०), मुंबई ते अमरावती (०२१११), अमरावती ते मुंबई (०२११२), पुणे ते नागपूर (०२११३), नागपूर ते पुणे (०२११४), मुंबई ते सुरत (०२११५), सुरत ते मुंबई (०२११६), पुणे ते अमरावती (०२११७), अमरावती ते पुणे (०२११८), डीआर ते एसएनएसआय (०२१४७), एसएनएसआय ते डीआर (०२१४८), मुंबई ते नागपूर (०२१८९), नागपूर ते मुंबई (०२१९०), मुंबई ते लातूर (०२२०७), लातूर ते मुंबई (०२२०८),पुणे ते अजनी (०२२२३) अजनी ते पुणे (०२२२४),पुणे ते अजनी (०२२३९), अजनी ते पुणे (०२२४०), मुंबई ते जालना (०२२७१) जालना ते मुंबई (०२२७२) या गाड्या १० मेपासून धावणार नाही, असे आदेशात नमूद आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे