शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Coronavirus; महाराष्ट्रातून धावणाऱ्या 'या' २१ रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 20:18 IST

कोरोना संसर्गाचा परिणाम, रेल्वे बोर्डाचा १० मे पासून आदेश लागू  लोकमत न्यूज नेटवर्क  अमरावती : कोरोना संसर्गाचा वाढता वेग ...

कोरोना संसर्गाचा परिणाम, रेल्वे बोर्डाचा १० मे पासून आदेश लागू 

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : कोरोना संसर्गाचा वाढता वेग बघता रेल्वे बाेर्डाने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातून धावणाऱ्या तब्बल २१ गाड्या रद्द केल्या आहेत. १० मे ते ३० जूनपर्यंत या गाड्या बंद राहणार असून, आरक्षण तिकिटांचे रिफंड रेल्वे स्थानकाहून परत मिळेल, असे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

डीआर ते पीव्हीआर (०१०२७), पीव्हीआर ते डीआर (०१०२८), डीआर ते एसएनएसआय (०१०४१), एसएनएसआय ते डीआर (०१०४२), डीआर ते एसएनएसआय (०११३१), एसएनएसआय ते डीआर (०११३२), सीएसएमटी ते जीडीजी (०११३९), जीडीजी ते सीएसएमटी (०११४०), नागपूर ते कोल्हापूर (०१४०३), कोल्हापूर ते नागपूर (०१४०४), मुंबई ते कोल्हापूर (०१४११), कोल्हापूर ते मुंबई (०१४१२), सीएसएमटी ते पुणे (०२०१५), पुणे ते सीएसएमटी (०२०१६), पुणे ते नागपूर (०२०३५), नागपूर ते पुणे (०२०३६), पुणे ते नागपूर (०२०४१), नागपूर ते पुणे (०२०४२), सीएसएमटी ते बीआयडीआर (०२०४३), बीआयडीआर ते सीएसएमटी (०२०४४), सीएसएमटी ते मनमाड (०२१०९), मनमाड ते सीएसएमटी (०२११०), मुंबई ते अमरावती (०२१११), अमरावती ते मुंबई (०२११२), पुणे ते नागपूर (०२११३), नागपूर ते पुणे (०२११४), मुंबई ते सुरत (०२११५), सुरत ते मुंबई (०२११६), पुणे ते अमरावती (०२११७), अमरावती ते पुणे (०२११८), डीआर ते एसएनएसआय (०२१४७), एसएनएसआय ते डीआर (०२१४८), मुंबई ते नागपूर (०२१८९), नागपूर ते मुंबई (०२१९०), मुंबई ते लातूर (०२२०७), लातूर ते मुंबई (०२२०८),पुणे ते अजनी (०२२२३) अजनी ते पुणे (०२२२४),पुणे ते अजनी (०२२३९), अजनी ते पुणे (०२२४०), मुंबई ते जालना (०२२७१) जालना ते मुंबई (०२२७२) या गाड्या १० मेपासून धावणार नाही, असे आदेशात नमूद आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे