शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

किसान आंदोलनाची धग आता गावपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:16 IST

(फोटो) अमरावती : ग्रामसभेपासून कुठल्याच पातळीवर चर्चा न करता केंद्र शासनाने शेतकरीविरोधी कायदे केले, त्याला आमचा विरोध आहे. यांसह ...

(फोटो)

अमरावती : ग्रामसभेपासून कुठल्याच पातळीवर चर्चा न करता केंद्र शासनाने शेतकरीविरोधी कायदे केले, त्याला आमचा विरोध आहे. यांसह अनेक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्ली येथे महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. याविषयी आता जिल्ह्यातील गावागावांत आंदोलन समितीद्वारे जागृती करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक साहेबराव विधळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

अन्य राज्यांमध्ये केंद्राच्या कृषिकायद्यांविरोधात ठराव घेण्यात आला. तसा ठराव महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेण्याविषयी शासनाला निवेदन देण्यात येत असल्याची माहिती महेंद्र मेटे यांनी दिली. केंद्र शासन शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी आता खोडसाड प्रचार करीत असल्याचा आरोप तुकाराम भस्मे यांनी केला. ३ जानेवारीला नागपूर येथून शेतकऱ्यांचा जत्था आंदोलनासाठी दिल्लीत जाणार आहे. यामध्ये किमान एक हजार शेतकरी सहभागी होतील. यापूर्वी नाशिक येथून एक जत्था दिल्लीला गेला असल्याचे भस्मे यांनी सांगितले.

२५ डिसेंबरला याविषयी बैठक घेण्यात आली. अनेक संघटना सहभागी झाल्यात. यामध्ये आंदोलनाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यत पोहचविण्यासाठी समितीद्वारे प्रयत्न केला जाणार असल्याचे ठरल्याचे समितीचे समन्वयक बाबा भाकरे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला रोशन अर्डक, लक्ष्मण धाकडे, प्रफुल्ल गुडधे, प्रदीप पाटील, सुभाष पांडे, इमरान अशरफी आदी उपस्थित होते.