शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अभूतपूर्व राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:02 IST

मराठ्यांचे ५८ मोर्चे झालेत; मात्र शासनाला जाग आली नाही. मराठा आरक्षणाला कलाटणी देण्याचे काम शासनाने केले. आता मूक नाही, तर ठोक मोर्चा या शासनाला धडा शिकवेल. गनिमी काव्याने ९ आॅगस्टला आंदोलनाचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्देसकल मराठा एकवटले : गनिमी काव्याने आंदोलनाचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मराठ्यांचे ५८ मोर्चे झालेत; मात्र शासनाला जाग आली नाही. मराठा आरक्षणाला कलाटणी देण्याचे काम शासनाने केले. आता मूक नाही, तर ठोक मोर्चा या शासनाला धडा शिकवेल. गनिमी काव्याने ९ आॅगस्टला आंदोलनाचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.१४ युवकांना श्रद्धांजलीअमरावती : या सरकारला जेरीस आणून यश पदरात पाडून घेऊ, असा सूर सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित गुरुवार सायंकाळच्या बैठकीत निघाला.५८ मोर्चांची परिणती शून्य आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी १४ युवकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. समाज एकवटण्यासाठी कुठले तरी कारण लागते. कोपर्डीच्या घटनेनंतर सकल मराठे एकत्र आलेत व त्यांना हक्कांची जाणीव झाली. अमरावतीचा १३ सप्टेंबरचा मोर्चा अभूतपूर्व होता. यामुळे आपण भावनात्मक झालो व सरकारवरही दबाब निर्माण झाला. मात्र, सरकारद्वारा तारखांचा खेळ सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण हे शिक्षणासाठी व हक्कांसाठी पाहिजे. इंदिरा साहनी आयोग, न्यायमूर्ती मसे समिती, गायकवाड समिती झाली. मात्र, आयोगाचा अभ्यास सुरू आहे, असे सरकार सांगत आहे. केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याने आता या असंतोषाला वाट फुटली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे येत्या ९ आॅगस्टचा बंद कसा असावा, यावर उपस्थितांनी मत प्रदर्शित केले.बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. बैठकीला दोन हजारांवर सकल मराठा बांधव उपस्थित होते.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे, प्रमोद होरे, अभिजित देशमुख, रोहन तोडकर, नंदू बोरसे, संतोष मानघाले, प्रदीप म्हस्के यांच्यासह १४ युवकांना बैठकीच्या सुरुवातीला श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणStrikeसंप