शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पुलावरून कोसळली शिक्षकाची कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:43 AM

भरधाव कार पुलावरून कोसळून जिल्हा परिषदेचे तीन शिक्षक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास बहिरमनजीक सायखेड येथे घडली. ते चिखलदरा तालुक्यातील कोटमी ेयेथील शाळेत कार्यरत आहेत.

ठळक मुद्देपोलिसांत नोंद नाही : बहिरमनजीक तीन जखमी

परतवाडा : भरधाव कार पुलावरून कोसळून जिल्हा परिषदेचे तीन शिक्षक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास बहिरमनजीक सायखेड येथे घडली. ते चिखलदरा तालुक्यातील कोटमी ेयेथील शाळेत कार्यरत आहेत.दिनेश देशमुख (५१, रा अमरावती), राखी कडू (५०, रा. चांदूर बाजार) व मीनाक्षी मुंदाने (३८, रा. अमरावती) अशी शिक्षकांची नावे आहेत. चालक मनोज डवंगे हासुद्धा किरकोळ जखमी झाला. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.शाळा सकाळच्या सत्रात असल्याने लगबगीत हे सर्व शिक्षक कारने जात होते. पुलावर डुक्कर आडवे आल्याने हा किरकोळ अपघात झाला. मात्र, त्याची शिरजगाव पोलिसांत नोंद नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची चर्चा परिसरात आहे.

टॅग्स :Accidentअपघात