शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

-तरच भारत बनेल स्वयंपूर्ण राष्टÑ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 11:22 PM

भारताच्या सर्व खेड्यांची सुधारणा झाल्याशिवाय देश सुधारला, असे म्हणतात येणार नाही.

ठळक मुद्देराष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव : नीळकंठ हळदे महाराज यांचे प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : भारताच्या सर्व खेड्यांची सुधारणा झाल्याशिवाय देश सुधारला, असे म्हणतात येणार नाही. राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हायला हवे. तरच भारत प्रगत राष्ट्र झाले, असे मानता येईल. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील तत्त्वज्ञान आजही प्रासंगिक असून ते कायम मार्गदर्शक ठरणारे आहे, असे प्रतिपादन नीळकंठ हळदे महाराज यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवातील ग्राह्यगीता प्रवचनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नीळकंठ हळदे म्हणाले, राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहून ग्राम सुधारणेच्या कामात मोलाची मदत केली. त्याचा उपयोग करीत खेडी ही स्वयंपूर्ण घटक होऊन व भारत वैभवसंपन्न होऊ शकतो. पुण्यतिथी महोत्सवात ७ आॅक्टोबरच्या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे सामुदायिक ध्यानाने झाली. यावेळी प्रा.नरेंद्र पाटेकर यांनी विचार व्यक्त केले. त्यानंतर योगासन व प्राणायाम व सायंकाळच्या सत्रात सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली.सुशील वणवे यांनी यावेळी सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व विशद केले. भाष्कर निकम यांच्या संयोजनाखाली खंजेरी भजन, नागपूर येथील ॠचा देव यांच्या संस्कृत गीतरामायणाने श्रोत्यांची मने रिझवली. शेगावचे कीर्तनकार आखरे यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.