शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

संतप्त शेतक-याने सोयाबीनची पेटविली गंजी, निसर्गाच्या अवकृपेने सात एकरांवर फेरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 9:09 PM

परतवाडा : सात एकर शेतजमिनीवर सोयाबीन पिकाची पेरणी केल्यावरसुद्धा सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत.

परतवाडा : सात एकर शेतजमिनीवर सोयाबीन पिकाची पेरणी केल्यावरसुद्धा सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत. पेरणी, कापणी व मळणीचा खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने व त्यातून काहीच मिळकत मिळणार नाही, हे लक्षात येताच वैतागलेल्या शेतक-याने सोयाबीन गंजी पेटविली. ही घटना शनिवारी अचलपूर तालुक्यातील असदपूर येथे उघडकीस आली.असदपूर येथील उमेश केशवराव मुंदाने (३९) या युवा शेतक-याने कसबेगव्हाण रस्त्यावर सात एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. यावर्षी तरी चांगले पीक येईल, या अपेक्षेवर पेरणी ते कापणीपर्यंत त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. कापणी केल्यावर सोयाबीनच्या शेंगा पोचट निघाल्या. मळणी यंत्राचे भाडेसुद्धा निघणार नव्हते. त्यामुळे कुटाराचे करायचे तरी काय, असा प्रश्न त्याला पडला.सात एकर शेतजमिनीसाठी बियाणे, खत, डवरणी, फवारणी, निंदण आदीवर जवळपास ४० हजार रुपये खर्च झाले. कापणी केल्यावर मळणीसाठी अकराशे रुपये प्रतिएकरप्रमाणे एकरी भाव सांगितला. मात्र गंजीतून एवढे सोयाबीन निघणार नव्हते.कापणी केल्यानंतर काहीच मिळणार नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतक-यांचे वाईट दिवस असून दुसरीकडे सोयाबीनला भाव नाही. यामुळेच गंजीला आग लावण्याचा निर्णय घेतला.- उमेश किसनराव मुंदाने, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती