शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

२४ मंडळातील अतिवृष्टीने ४५ हजार हेक्टरला फटका; सात वेळा अतिवृष्टी, सहा जणांचा मृत्यू 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 24, 2023 19:02 IST

या आपत्तीमध्ये आतापर्यंत सहा जणांचा पाण्यात बुडून, वीज पडून व अंगावर भिंत पडून मृत्यू झालेला आहे. याशिवाय लहान-मोठ्या १०५ जनावरांचाही मृत्यू या आपत्तीमध्ये झालेला आहे.

अमरावती : मान्सून विलंबाने आला असला तरी जुलैमध्ये चांगलाच सक्रिय झालेला आहे. यादरम्यान जिल्ह्यात आठ वेळा २४ मंडळात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या आपत्तीमुळे जिल्ह्यात ४५३५३.०७ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ११५ हेक्टरमधील शेती खरडून गेल्यानेही शेताचे नुकसान झाले आहे. या बाधित पिकांचे पंचनामे आता सुरू झाले आहे.

जिल्हा प्रशासनाचा हा नजरअंदाज प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये काही प्रमाणात क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. या आपत्तीमध्ये आतापर्यंत सहा जणांचा पाण्यात बुडून, वीज पडून व अंगावर भिंत पडून मृत्यू झालेला आहे. याशिवाय लहान-मोठ्या १०५ जनावरांचाही मृत्यू या आपत्तीमध्ये झालेला आहे. अद्याप एकाही प्रकरणात सानुग्रह अनुदान देण्यात आलेले नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

या आपत्तीमध्ये १२९२ घरांची पडझड झालेली असून ४० घरे पूर्णत: नष्ट झाल्याने संसार उघड्यावर आले आहे. या आपत्तीग्रस्तांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊसFarmerशेतकरीDeathमृत्यू