शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

३६५ दिवसांत ३६० डिग्रीने अर्थव्यवस्थेला वळण, माधव भंडारी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 9:03 PM

अमरावती : नोटाबंदीच्या फटक्याने देशविरोधी अनेक मुद्दे निकाली निघाल्याने विरोधकांचा तीळपापड झाला आहे.

अमरावती : नोटाबंदीच्या फटक्याने देशविरोधी अनेक मुद्दे निकाली निघाल्याने विरोधकांचा तीळपापड झाला आहे. भाजपा सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी हजार व पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून हटविल्या. त्याला बुधवारी वर्ष पूर्ण झाले. त्याप्रीत्यर्थ काळा पैसाविरोधी दिवस आम्ही पाळत आहे. त्यानंतरच्या ३६५ दिवसांत देशाच्या अर्थव्यवस्थेला ३६० अंशातून सुधारित वळण मिळाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ता माधव भंडारी यांनी येथे केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा हटविण्याचा निर्णय देशाला धक्का देऊन गेला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काही काळ परिणाम होऊन जनतेला त्रास सहन करावा लागला. मात्र, देशात बोकाळलेला भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवादाचा कहर यांच्यावर अंकुश घालण्यास मदत झाली. आयकराचा भरणा मोठ्या प्रमाणात झाला. करदात्यांची संख्या वाढली. देशाच्या तिजोरीत कधी नव्हे एवढा पैसा जमा झाला. आता सर्व स्तरांतून देशाची आर्थिक घडी सुधारत असल्याचे माधव भंडारी म्हणाले. पत्र परिषदेला शिवराय कुलकर्णी, प्रणय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहणकर, चेतन गावंडे, बपोरीकर आदी उपस्थित होते.२३.८ टक्के कर वसुलीच्मागील ७० वर्षांच्या काळात देशाला केवळ दोन ते अडीच टक्के आयकर प्राप्त होत होता. ४० टक्क्यांवर लोक कर भरतच नव्हते. मात्र, नोटबंदीमुळे बँकांचे व्यवहार पारदर्शक झाल्याने यंदा १९ लाख नवीन करदाते पुढे आले आहेत. त्यामुळे २३.८ टक्के करवसुली झाली. त्यातून भरमसाठ पैसा सरकारच्या तिजोरीत जमा झाला तसेच बँकेत ठेवीस्वरुपात मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला, असे भंडारी म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाNote Banनोटाबंदी