शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मूर्तिजापुरात शिवसेनेचे आजपासून शेतकर्‍यांसाठी उपोषण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 19:46 IST

मूर्तिजापूर तालुक्यातील बोंडअळीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी २८ नोव्हेंबरपासून शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देबोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याची मागणीबियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: तालुक्यातील बोंडअळीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी २८ नोव्हेंबरपासून शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. बिट बियाणे उत्पादक कंपन्यांनी तालुक्यातील शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. या बिटी कपाशीवर मोठय़ा प्रमाणात बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळवण्यासाठी व बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना तालुका अप्पू तिडके यांनी केली होती. शेतकर्‍यांना सात दिवसात न्याय न दिल्यास २८ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अप्पू तिडके यांनी २१ नोव्हेंबर रोजी दिला होता. बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तिडके यांनी केला आहे. बोंडअळीग्रस्तांच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे आठ शिवसैनिक बेमुदत उपोषण करणार आहेत. यामध्ये शिवसेना तालुका अध्यक्ष अप्पू तिडके, मनोज जावरकर, अमोल सरप, स्वप्निल बोंडे, धनराज बोंडे, विजय सरोदे,  शेखर मोरे, योगेश बोंडे यांचा समोवश आहे. या बेमुदत उपोषणास विविध पक्षांसह दहा संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरShiv SenaशिवसेनाagitationआंदोलनFarmerशेतकरी