शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत कारंजाला १८ लाखांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जलसंधारणाचे उत्कृष्ट कार्य केल्याप्रकरणी कारंजा तालुक्याला पहिल्या क्रमांकाचे १८ लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले. द्वितीय धनज बु.७.५ लाख रुपये, तर तृतीय क्रमांकाचे ५ लाख रुपयाचे बक्षीस जानोरा ग्रामपंचायतीला मिळाले. पुणे येथील शिवछत्रपती स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये रविवार, ६ आॅगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ...

ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जलसंधारणाचे उत्कृष्ट कार्य केल्याप्रकरणी कारंजा तालुक्याला पहिल्या क्रमांकाचे १८ लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले. द्वितीय धनज बु.७.५ लाख रुपये, तर तृतीय क्रमांकाचे ५ लाख रुपयाचे बक्षीस जानोरा ग्रामपंचायतीला मिळाले. पुणे येथील शिवछत्रपती स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये रविवार, ६ आॅगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातून कारंजा तालुक्याचा समावेश झाला होता. स्पर्धेच्या काळात जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत स्पर्धा घेण्यात आली. त्यात तालुका स्तरावर उत्तम कामगिरी केल्यामुळे कारंजाला प्रथम क्रमांकाचे १८ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले, तर ग्रामीण भागात धनज बु. आणि जानोरा ग्रामपंचायतींनी स्पर्धेत बाजी मारली. दरम्यान, रविवारी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास सत्यजित भटकळ, नीता अंबानी, राजीव बजाज यांच्यासह चित्रपट अभिनेता शाहरूख खानची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी जयपूर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय काळे व ताराबाई यांनाही गौरविण्यात आले.