शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

‘वान’च्या पाण्यासाठी तेल्हाऱ्यात आक्रोश मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 12:31 PM

 Telhara News तेल्हाऱ्यात आक्रोश मोर्चा व शेगाव नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.

ठळक मुद्दे विविध मागण्यासाठी आक्रोश करून घोषणाबाजी करण्यात आली.  मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

तेल्हारा: ‘वान’चे पाणी तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित करावे, खरीप हंगामाची आणेवारी ठरवून शेतकऱ्यांना दुष्काळ मदत निधी, पीकविम्याचा लाभ द्यावा, तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिवसा वीज पुरवठा करावा, रस्त्याची दुरुस्ती करावी, यांसह विविध मागण्यांसाठी शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी युवाशक्ती संघटनेच्यावतीने तेल्हाऱ्यात आक्रोश मोर्चा व शेगाव नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.

शुक्रवार, ४ डिसेंबरला सकाळ ६ पासून दुपारी १२ पर्यत बाजार पेठ बंद ठेवण्यात आली. दरम्यान सकाळी ११ वा पासुन टाॅवर चौक तेल्हारा शेगांव नाका तेल्हारा पर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यासाठी आक्रोश करून घोषणाबाजी करण्यात आली.   नंतर शेगांव नाका तेल्हारा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी सुरंजुसे यांनी उपस्थित दर्शवून आंदोलकांच्या मागण्या ऐकून प्रशासनाचे वतीने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेचे भवानी प्रताप यांनी आंदोलकांचे वतीने प्रशासनाला सात दिवसाची मुदत दिली.  मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशन ठाणेदार दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

टॅग्स :Telharaतेल्हाराWan Projectवान प्रकल्प