अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड भूमी अभिलेख कार्यालयाच्या संगणकातील रेकॉर्डमध्ये हेराफेरी करून गजराज मारवाडी नामक इसमाच्या नावे करण्यात आल्याची कबुली भूमी अभिलेख कार्यालयाने बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या खुलाशात देण्यात आली आहे. ...
अकोला : हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या युवकासोबत आरोपीने पाण्याच्या बाटलीवरून वाद घातल्याची घटना बुधवारी रात्री घडली. त्यानंतर आरोपीने युवकास जीवे मारण्याची धमकी देऊन देशीकट्टा रोखला. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस ...
अकोला : बचत खात्यात तीन महिन्यांच्या कार्यकाळात किमान एक हजार एवढी रक्कम नसल्यास १८0 रुपये दंड भरावा लागणार आहे. देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली असून, बँकांच्या विविध शुल्कात वाढ करण्यात आली आहे. नव्याने लागलेल्या य ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेत झालेल्या चर्चा, ठराव, अध्यक्ष-अधिकार्यांच्या निर्देशानुसार कधीच ते मुद्दे निकाली काढले जात नाहीत. हा प्रकार सातत्याने सुरूच आहे. त्यातच त्या मुद्यांवर संबंधित अधिकार्यांनी काय केले, याचे साधे सौजन्यही सभेत द ...
अकोला : अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्यांना बोगस रोपे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी नुकसानभरपाई म्हणून इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना दोषी ठरवत शेतकर्यांना प्रत्येकी ३0 हजार रुपये नुकसानभरपाई आणि तीन हजार रुपयांचा न्यायिक ...
अकोला : जिल्हय़ात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची तपासणी उपविभागीय कृषी अधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांकडून सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. शेतकर्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची विल्हेवाट क ...
अकोला: शहराच्या विकास कामांप्रती रोखठोक भूमिका घेणारे आणि प्रशासकीय वतरुळात शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असणार्या महापालिकेचे आयुक्त अजय लहाने यांची यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदस्थापनेवर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश महसूल विभागाने ७ ऑग ...
अकोला: शहरातील प्रसिद्ध उद्योजक किशोर खत्री यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे प्रसिद्ध सरकारी विधिज्ञ अँड. उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. अँड. निकम यांच्या नियुक्तीची अधिसूचना ...
अकोला: मुंबई येथील क्रांती मैदानावर ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या अंतिम लढय़ाची घोषणा केली. ‘करा किंवा मरा’ असा संदेश दिला. त्यामुळे महात्मा गांधींना अटक झाली आणि त्यांच्या अटकेचा निषेधार्थ भारतीयांनी क्रांतीचा हुंकार फुंक ...