अकोला : जिल्हय़ात दोन दिवस पाऊस पडला, पण या पावसात जोर नसल्याने, तात्पुरता पिकांना संजीवनीदायक ठरला असला, तरी शेततळे, सिमेंट नाला बांध, जलसंधारणाच्या बंधार्यात ठणठणाट आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तळय़ात तर थेंबही जमा झाला नसल्याने शास् ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीज जोडणी हवी आहे, अशा इच्छुक ग्राहकांसाठी ‘कनेक्शन ऑन कॉल सेवा’ महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, म ...
अकोला: अकोला महापालिकेतील अतिरिक्त करवाढप्रकरणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर बुधवारी अमरावती आयुक्तांपुढे असलेल्या सुनावणीत युक्तिवाद करणार आहेत. अकोलेकरांवर लादलेल्या अतिरिक्त करवाढीला त्यांनी सुरुवातीपासून विरोध दर्शविला असून, ...
अकोला: काटेपूर्णा प्रकल्पात अत्यल्प जलसाठा असल्याने भविष्यात पाणीटंचाईची समस्या बिकट होऊ नये यासाठी, महा पालिकेला आता पिण्याच्या पाण्याच्या काटकसरीचे वेध लागले आहेत. दरम्यान, महापौर विजय अग्रवाल आणि उपमहापौर वैशाली शेळके यांनी जलप्रदाय विभागाची आढ ...
अकोला, दि. 22 - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीटी कापूस संशोधन केले असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी चाचणीसाठी पेरणी करण्यात ... ...
शिर्ला : पातूर तालुक्यात ३१ हजार हेक्टरमधील सोयाबीन पिकावर सध्या हिरवी उंट अळी आणि चक्रीभुंगा, तर कपाशीवर गुलाबी रंगाच्या बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही बाब कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी २१ ऑगस्ट रोजी केलेल्या पीक पाहणी दौर्यात निदर्शनास आली ...
पातूर : चिखलगावनजीकच्या वाघजाळी, वरखेड, गोटखेड गावातील मुलींना पातूरला शाळेत जाण्या-येण्यासाठी मानव विकास मिशनची बस १८ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बसचा लाभ मुलींना मिळावा म्हणून खासदार धोत्रे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने १८ ता ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘समान काम, समान वेतन’ लागू करू न, थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील १२ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारल्याने कृषी विद्यापीठाचे हजारो हेक्टरवरील पिकांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा लोकोत्सव झाला आहे. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी शिवभक्त मंडळांकडून पूर्णेचे पाणी आणले जाते. देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी य ...