गणपती बाप्पा मोरया म्हणणे आता ‘ती’चा मान पाहिला.. या संकल्पनेने लोकमत सखी मंचतर्फे ‘ती’च्या गणपतीची स्थापना करण्यात आली. स्त्रीशक्तीचा जागर करीत संकल्प प्रतिष्ठान महिला ढोल पथकाच्या आसमंत दुमदुमणार्या ढोल वादनाने ‘ती’च्या गणपतीचे स्वागत करण्यात आले. ...
गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘एक गाव, एक गणपती’ या अभियानामध्ये जिल्हय़ातील ३१0 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्यात येणार आहे. जिल्हयातील ३१0 गावांत ‘एक गाव, एक गणपती’ची प्रतिष्ठापना क ...
अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या श्रीगणेशाचे आगमन शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी मोठय़ा उत्साहात व वाजत-गाजत झाले. यावर्षी तब्बल १२ दिवस चालणार्या या उत्सवामध्ये जिल्हय़ात दीड हजारावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘श्रीं’ची मोठय़ा भक्तिभावाने स्थापना क ...
कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्यांचे ‘ऑनलाइन ’अर्ज भरून घेण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. २४ ऑगस्टपर्यंत जिल्हय़ातील केवळ १0 हजार ६ थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. त्यामुळे जिल्हय़ातील उर्वरित ६१ हजारांपेक्षा जास्त थकबाकीदार श ...
पिण्याच्या पाण्याच्या कॅनमध्ये अवैध दारूच्या शिशा ठेवून ढाब्यावर दारूची विक्री करणार्यास बाळापूर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून दारूची कॅन व इतर असा १५00 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ...
पुनर्वसित गावांमध्ये सुविधांअभावी मृत्यूचे तांडव सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. विभागीय आयुक्तांनी पुनर्वसित गावांमध्ये सोयी-सुविधा पुरवण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी या गावात ...
कचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित ‘डम्पिंग ग्राउंड’ची जागा अपुरी पडत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी घाण व कचर्याचे ढीग साचले आहेत. शहराचा विस्तार व कचर्याची समस्या लक्षात घेता, साचलेल्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी मध्यंतरी मनपा प्रशासनाने झोननिहाय ‘डम् ...
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे पाच महिन्यांचे मानधन थकीत असून, माजी नगरसेवकांचेसुद्धा पाच महिन्यांचे मानधन आणि बैठक भत्ता रखडला आहे. उत्सवांची रेलचेल आणि देणग्यांसाठी कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका पाहता थकीत ...
नुकसान भरपाई देण्यास नकार देणार्या विमा कंपनीला जिल्हा ग्राहक मंचाने चपराक देत ग्राहकाला ५७ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश गुरुवारी जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहेत. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या गावाचे पुनर्वसन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु येथे वास्तव्यास आल्यापासून पाच वर्षांत ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांनी पुन्हा जुन्या गावात जाण्याचा ...