मूर्तिजापूर /कुरुम/ माना: माना येथून सिरसो येथे कर्तव्यावर जाणार्या शिक्षकांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणार्या ट्रकने धडक दिल्याने दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १५ सप्टेंबरला सकाळी १0.३0 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील ...
वर्गात शिकवत असताना नको तेथे स्पर्श करून विद्यार्थीनीला शिक्षकाने धमकी दिल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी उडकीस आली. या प्रकरणी आरोपी शिक्षक जयंत श्रीकृष्ण वावगे याला अकोट शहर पोलिसांनी अटक केली. ...
महापालिकेच्या शिक्षण विभागाचा ढेपाळलेला कारभार ताळ्य़ावर आणणारे उपायुक्त (विकास) समाधान सोळंके यांच्यावर मालमत्ता पुनर्मूल्यांकनाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सा ...
जुन्या वितुष्टावरून वाद होऊन कुर्हाडीने कुटासा येथे विलास बाबुसा गावंडे यांची हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी १४ सप्टेंबर रोजी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेप झ ...
जिल्ह्यातील बँक प्रतिनिधींचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची (डीएलसीसी) बैठक गुरुवार, १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये ‘नाबार्ड’मार्फत सन २0१८-१९ साठी तयार करण्यात आलेल्या प्राधा ...
जिल्हा परिषद सदस्यांप्रमाणेच राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून येणार्या सदस्यांना पहिल्यांदाच निवडून आल्याचे संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी गुरुवारी येथे दिली. ...
राज्यातील महावितरण कंपनी प्रायोगिक तत्त्वावर कंत्राट पद्धतीने फ्रँचायसी देण्याच्या तयारीत आहे. अकोल्यासह धुळे, मालेगाव आणि मुंब्रा या चार ठिकाणी ही पद्धत राबविल्या जाण्याचे संकेत आहेत. ...
विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान ग्रहण करतात. त्या ज्ञानाची सांगड निसर्गातील घटनांशी घालून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण केली पाहिजे, असे मार्गदर्शन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. जाधव यांनी येथे केले. ...
पावसाने यावर्षी जिल्हय़ाकडे पाठ फिरविल्याने धरणात अल्प जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणार्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १७.३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, हे पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जाणार आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील कृषी ...