अकोला: पावसातील खंड, भूजल पातळी, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी होणार असतानाच, जिल्ह्यातील विविध भागात कपाशीची पाने लाल झाली असून, पात्या-फुले गळत आहेत. ...
अकोला : जिल्ह्यातील हत्तीरोगप्रवण असलेल्या अकोला, पातूर, बार्शीटाकळी या तीन तालुक्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आल्यानंतर या रोगाचा ‘एमएफ’ दर एकपेक्षा कमी झाला आहे. ...
अकोला: निवडणुक आयोगाच्या २0१९ च्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमातर्गंत मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या कामासाठी खासगी शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना टार्गेट केल्याचा जात असल्याचा आरोप शिक्षकांनी के ...
पाच महिन्यांपासून ज्या राज्यात कृषी मंत्री नाही, त्या राज्यातील शेतकºयांची अवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित करीत स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन केवळ भूलथापा आहे, असे मत भाजपला सोडचिठ्ठी देणारे आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. ...
बुलडाणा: सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणारी कृषी पंप वाटपाची योजना गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने जिल्ह्यातील १५४ शेतकºयांचे अर्ज महावितरणकडे पडून आहेत. ...
अकोला: येणाऱ्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) नको, ‘बॅलेट पेपर’ हवे असे सांगत, ‘ईव्हीएम’ विरोधात लढ्याचा संकल्प करण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले ...