शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

महाविकास आघाडी सरकारकडून प्रकल्पांना खिळ घालण्याचे काम - शिवराय कुळकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 18:13 IST

Shivray Kulkarni ठाकरे सरकारचा सुडाचा प्रवास सुुरू असल्याची टीका कुळकर्णी यांनी रविवारी आयाेजित पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देअर्थसंकल्पातील तरतूदींबद्दल भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी माहिती दिली.जगभरातील अर्थतज्ज्ञ भारताकडे काैतुकाने पाहत असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले.

अकाेला: केंद्र शासन पुरस्कृत अकाेल्यातील पशुधन विकास महामंडळाचे स्थानांतरण व पेट्राेल दरवाढीच्या मुद्यावरून भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी ठाकरे सरकारवर टिकास्त्र साेडले. तत्कालीन फडणवीस सरकारने पशुधन विकास महामंडळासह विविध प्रकल्पांसाठी निधीची तरतूद केली असताना अशा प्रकल्पांना खिळ घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केले जात आहे. ठाकरे सरकारचा सुडाचा प्रवास सुुरू असल्याची टीका कुळकर्णी यांनी रविवारी आयाेजित पत्रकार परिषदेत केली.

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतूदींबद्दल भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी माहिती दिली. काेराेना विषाणूचा संपूर्ण जग सामना करीत असताना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काेराेनाच्या काळात आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडली. त्याचे सकारात्मक परिणाम समाेर आले असून जगभरातील अर्थतज्ज्ञ भारताकडे काैतुकाने पाहत असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले. २०१४ पासून ते आजपर्यंत पंतप्रधान माेदी यांनी देशाची अर्थव्यवस्था याेग्यरित्या सांभाळली असून अर्थव्यवस्थेच्या बाबतीत १३ व्या क्रमांकावर असलेला देश आता ५ व्या क्रमांकावर आल्याचे ते म्हणाले. अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरण, शेतकरी व गरीबांसाठी विविध कल्याणकारी याेजनांवर काेट्यवधी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, प्रसिध्दी प्रमुख गिरीश जाेशी आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण