शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

कोल्हापुरी बंधाऱ्यांची वर्षभरापासून तपासणीच सुरू; समितीच्या केवळ दोन भेटी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 14:44 IST

अकोला : शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चातून निर्माण झालेले कोल्हापुरी बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करून घेण्यासाठी गठित केलेल्या समितीने वर्षभरात केवळ दोन भेटी दिल्या.

ठळक मुद्दे १०० हेक्टरपेक्षा कमी सिंचन क्षमता असलेल्या कोल्हापुरी बंधाºयांची कामे जिल्हा परिषदेने लघू पाटबंधारे विभाग स्थानिक स्तरकडे दिली. त्या ८४ पैकी केवळ १४ बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली.बंधाºयांची तपासणी करण्यासाठी त्याची कुठलीच माहिती तीन महिन्यांपर्यंतही स्थानिक स्तरकडून देण्यात आली नाही.

अकोला : शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चातून निर्माण झालेले कोल्हापुरी बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करून घेण्यासाठी गठित केलेल्या समितीने वर्षभरात केवळ दोन भेटी दिल्या. त्यानंतर समितीचा दौराच झाला नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच समितीकडे जबाबदारी देण्यात आली होती, हे विशेष. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह लघुसिंचन विभाग, पाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) च्या कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे.गेल्या काही वर्षांत १०० हेक्टरपेक्षा कमी सिंचन क्षमता असलेल्या कोल्हापुरी बंधाºयांची कामे जिल्हा परिषदेने लघू पाटबंधारे विभाग स्थानिक स्तरकडे दिली. त्या ८४ पैकी केवळ १४ बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली. उर्वरित कामे हस्तांतरित करून घेण्यासाठी असे जिल्हा परिषदेने पाठपुरावा केला; मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त लावून धरले. त्यामुळे ८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या स्थायी आणि जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत त्यावर गंभीर चर्चा झाली. सभेतच मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी तीन सदस्यांची समिती बंधाºयांची सद्यस्थिती तपासण्यासाठी गठित करण्याचे सांगितले. त्यानंतर बंधाºयांची तपासणी करण्यासाठी त्याची कुठलीच माहिती तीन महिन्यांपर्यंतही स्थानिक स्तरकडून देण्यात आली नाही. त्यानंतर जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत ७२ बंधाºयांची जुजबी माहिती देण्यात आली. समितीचे सदस्य गोपाल कोल्हे यांनी बंधाºयाचे सुरुवातीचे अंदाजपत्रक, त्यामध्ये झालेली वाढ, वाढीव निधीतून केलेले काम, त्यातून किती सिंचन वाढले, शेतकºयांना कोणता लाभ झाला, या मुद्यांची माहिती २९ जानेवारीपर्यंत मागवली होती. त्या बैठकीतच १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान चौकशी समितीचा दौराही ठरवण्यात आला. समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, स्थानिक स्तरच्या कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे. समितीचे केवळ दोन दौरे झाले. त्यातून काहीच हातात पडले नाही. त्यामुळे याविषयी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी-अधिकारी कमालीचे उदासीन असल्याचेच चित्र पुढे आले आहे.  लघुपाटबंधारे विभागाची चालढकलजिल्हा परिषदेच्या बंधाºयांसाठी कोट्यवधी रुपये निधी घेतल्यानंतर ती कामे निर्दोष झाली नाहीत. त्याचा शेतकºयांनाही फायदा झालेला नाही. ही वस्तुस्थिती असल्यामुळे लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तरचे अधिकारी बंधाºयांची संयुक्त पाहणी करण्यासाठी चालढकल करीत असल्याचा प्रकार गेल्या वर्षभरापासून घडत आहे.

पावसाळ््यातही अडले नाही पाणी!काही बंधाºयांमध्ये गेट टाकल्यास पाणी अडू शकते, त्यासाठीचे काही काम तातडीने करण्याची मागणी काही सदस्यांनी पावसाळ््यापूर्वीच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत सातत्याने केली; मात्र लघुसिंचन विभाग, त्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांना त्याबाबत काहीच वाटत नसल्याने हा मुद्दा टांगतच ठेवण्यात आला आहे.

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणDamधरणzpजिल्हा परिषद