शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

आज सुटणार पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सिंचनाचा तिढा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:58 AM

तेल्हारा : तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले वारी हनुमान येथील धरण  यावर्षी शंभर टक्के भरले आहे. प्रशासनाने धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा घाट  घातला आहे. त्याला तालुक्यातील शेतकर्‍यांनी विरोध सुरू केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी २0 नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता अकोला येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात अधिकार्‍यांची बैठक होणार आहे.

ठळक मुद्देशेतकरी, वान प्रकल्प अधिकार्‍यांची अकोल्यात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले वारी हनुमान येथील धरण यावर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, अशी  आशा होती; मात्र प्रशासनाने धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा घाट  घातला आहे. त्याला तालुक्यातील शेतकर्‍यांनी विरोध सुरू केला आहे. यावर  तोडगा काढण्यासाठी २0 नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता शेतकरी व पाटबंधारे  विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक अकोला येथील पाटबंधारे विभागाच्या  कार्यालयात होणार आहे. या बैठकीत सिंचनाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. यावर्षी वान धरण १00 टक्के भरले आहे. सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने मूग,  उडीद, सोयाबीनचे उत्पादन घटले. कपाशीवर बोंडअळी आल्याने ते पीकही शे तकर्‍यांना घेता आले नाही. शेतकर्‍यांनी हरभरा पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली  आहे; मात्र त्यासाठी वानच्या अधिकार्‍यांनी पाणी सोडले नाही. पाणी सोडण्यासाठी  तीन वेळा शेतकर्‍यांच्या बैठका घेण्यात आल्या; परंतु काही लोकप्रतिनिधींनी वानचे  पाणी अकोल्यात पळविण्याचा घाट घताल्याने शेतकर्‍यांना अजूनही पाणी मिळाले  नाही. याबाबत शेतकर्‍यांची बैठक अकोला येथे ठेवण्यात आली आहे. या बैठकीत  शेतकर्‍यांना न्याय मिळणार की शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार, याकडे तेल्हारा तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्प