शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

कपाशीचा विमा काढण्यास शेतकऱ्यांचा कानाडोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 14:06 IST

विमा काढल्यानंतर नुकसान भरपाईचा लाभ मिळत नसल्याने, कपाशी पिकाचा विमा काढण्याकडे शेतकºयांनी कानाडोळा करीत, सोयाबीन पिकाचा विमा काढण्याकडे कल वाढविल्याची बाब समोर येत आहे.

अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप पिकांचा विमा काढण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली आहे. त्यानुसार राज्यात ९३ लाख शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा काढला असून, त्यामध्ये सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या सर्वाधिक आहे. तर कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. विमा काढल्यानंतर नुकसान भरपाईचा लाभ मिळत नसल्याने, कपाशी पिकाचा विमा काढण्याकडे शेतकºयांनी कानाडोळा करीत, सोयाबीन पिकाचा विमा काढण्याकडे कल वाढविल्याची बाब समोर येत आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यात कपाशी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पृष्ठभूमीवर पीक विमा योजनेंतर्गत कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणात असणे अपेक्षित असले तरी गेल्या काही वर्षात कपाशी पिकाचा विमा काढल्यानंतर पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळत नसल्याने पीक विमा योजनेंतर्गत कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या कमी होत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामात खरीप पिकांचा विमा काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली आहे. त्यानुसार ३१ जुलैपर्यंत राज्यातील ९३ लाख शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा काढला असून, त्यामध्ये सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली. त्यानुसार पीक विमा योजनेत सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी, कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यानुषंगाने विमा काढल्यानंतर पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळत नसल्याने, कापूस उत्पादक शेतकºयांनी पिकाचा विमा काढण्याकडे कानाडोळा करीत, सोयाबीन पिकाचा विमा काढण्याकडे कल वाढविला आहे.त्यामुळे पीक विमा योजनेत सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना, कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांच्या संख्येत घट होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी