शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा, भरपाई म्हणून मिळाले केवळ ९० रुपये

By रवी दामोदर | Published: November 25, 2022 4:27 PM

पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असून भरपाई म्हणून केवळ ९० रुपये मिळाले आहेत. 

अकोला : गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकरी विविध संकटाचा सामना करीत असून, आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच आता पीक विमा कंपनीकडूनही शेतकऱ्यांंच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम सुरू असल्याचा शेतकऱ्यांनी केला आहे. आयसीआयसीआय लोंबर्ड कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खातात पीक विम्यापोटी भरपाई रक्कम जमा केली जात असून, जी शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे. बाळापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या खात्यावर केवळ ९० रुपये रक्कम या कंपनीकडून जमा केली आहे. आता ही विम्याची रक्कम पीक विमा कंपनीला परत करणार असल्याची भूमिका शेतकऱ्याने घेतली आहे. अत्यंत तोकडी रक्कम जमा करण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. किमान जी रक्कम पीक विम्यासाठी भरली तेवढी तरी रक्कम देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

यंदा अतिवृष्टी व परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत मिळाली. मात्र ती रक्कम अतिशय कमी असल्याने ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र शेतकऱ्यांना त्यासाठी निवेदन देऊन, आंदोलन करून मागणी करावी लागली. त्याचा उपयोगही झाला, मात्र पीक विम्यापोटी मिळणारी भरपाई रक्कम ही शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे. शुक्रवारी बाळापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या खात्यात केवळ ९० रुपये कंपनीकडून जमा करण्यात आले आहे. भरपाई अत्यंत कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

३.२० लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी भरले २४.१४ कोटीजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्सुरन्स कंपनीकडे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तब्बल ३ लाख २० हजार ९४१ शेतकऱ्यांनी २४ कोटी २४ लाखांचा विमा भरला होता. ज्यामाध्यमातून २ लाख ६५ हजार १२१ हेक्टर एवढे पीक क्षेत्र संरक्षित केले होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी