शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

हताश शेतकऱ्याने दोन एकर उभ्या केळी पिकात फिरवला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 2:54 PM

तेल्हारा : तालुक्यातील अकोली रूपराव या गावातील एका शेतकऱ्याने पिकांवर येणाऱ्या संकटाला कंटाळून अखेर दोन एकर केळी च्या बागेत रोटाव्हेटर मारले.

- सत्यशील सावरकरतेल्हारा : तालुक्यातील अकोली रूपराव या गावातील एका शेतकऱ्याने पिकांवर येणाऱ्या संकटाला कंटाळून अखेर दोन एकर केळी च्या बागेत रोटाव्हेटर मारले. याच वर्षी बागायती कपाशीवर सुद्धा बोगस कीटकनाशक फवारणी केल्याने या शेतकऱ्यांचे उभे पिक करपले होते.       रूपेश लासुरकार हा अल्प भूधारक युवा शेतकरी आपल्या वडिलोपार्जित शेती व्यतिरिक्त  गावातील शेजारी शेतकऱ्यांचे शेत बटाइने करित मोठ्या मेहनतीने पिक घेवून आर्थिक घडी सुधारण्यासाठी प्रयत्न करित असताना त्याला विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी शेतात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी दोन एकर केळी लागवड जुन महिन्यात केली सुरूवातीपासून पिकाची निगा राखून पिक जोमाने वाढविले; परंतु काही महिन्यातच केळी पिकावर अळी आली. त्याचा बंदोबस्त करित नाहीतोच पुन्हा वातावरणातील बदलाने करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्या साठी महागडे औषधे वापरून फवारणी केली. त्या दरम्यान आवश्यक आतंरमशागत करून रासायनिक खतांची मात्रा दिली.एवढे करूनही पुन्हा पिकावर खोडकिडा आला. हजारो रूपये खर्चून पिक सुकत असल्याचे पाहवले नाही.  मोठ्या जड अंतकरणाने अखेर उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवून पिक नष्ट करावे लागेल, अशा परिस्थितीत खचून न जाता पुन्हा शेतात रब्बी हंगामात पिक घेण्याची तयारी करण्याचे रूपेश लासुरकार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे याच वर्षी या शेतकऱ्यांचे कपाशी पिकाचे बोगस कीटकनाशक दिल्या गेल्याने उभे पिक करपून नुकसान झाले होते हे विशेष.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हारा