शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

अकोला जिल्ह्यात जैविक शेती मिशन राबविण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:13 IST

विविध पिकांच्या उत्पादनासह आता तेलबिया उत्पादन चळवळ राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी जिल्ह्यात जैविक शेती मिशन राबविण्यात येत असून, कीटकनाशकांवर होणारा खर्च कसा टाळता येईल, यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी नियोजन भवनात आयोजित यशोगाथा कार्यक्रमात केले. खारपाणपट्ट्यातील जमिनीची प्रत सुधारण्यासाठी प्रतिहेक्टर १० मे. टन (जिप्सम) भुसाधरके देण्याची मागणी त्यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री पुरुषोत्तम रू पानी यांच्यक डे केली. दरम्यान, याप्रसंगी कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यांचा सत्कार ना. रू पानी यांच्या हस्ते करण्यात आला.कड, गळीत धान्य पिकांच्या स्थानिक वाणाच्या बीजोत्पादनावर भर देण्यात येत असून, शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांना पायाभूत बियाणे खरेदीसाठी १५ हजार रुपये शंभर टक्के अनुदावर उपलब्ध करू न द्यावे, भविष्यातील विषबाधा टाळण्यासाठी ५० फवारणी यंत्रे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करू न द्यावे, शेतकरी गटांना यासाठी ८० टक्के अनुदान देणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाºयांनी नमूद केले. जिल्ह्यात विविध शेती प्रबोधन कार्यक्रम सुरू आहेत. डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. भाले यांनी कृषी विद्यापीठाकडे विकसित तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे सांगितले. बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. विविध पिकांच्या उत्पादनासह आता तेलबिया उत्पादन चळवळ राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.याप्रसंगी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरू षोत्तम रू पानी यांच्या हस्ते शेतकºयांचे उत्पादन वाढविण्यासाठी काम करणाºया कुलगुरू डॉ. भाले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्यासह संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत जायभाये, कीटकशास्त्र विभागचे डॉ. उपेंद्र कुलकर्णी, यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ, डॉ. सुरेश नेमाडे, बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राचे मका पैदासकार डॉ. दिनेश कानडे व यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ डॉ. मगर या शास्त्रज्ञांनाचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती