शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

राज्यात यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:54 PM

यावर्षी कापसाची तयारी करण्याकडे शेतकºयांचा कल राहील, असे तज्ज्ञांना वाटते.

अकोला: राज्यात कापूस आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे; परंतु यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; पण हे सर्व बियाणे उपलब्धता आणि शेतकºयाची आर्थिक स्थिती यावर अवलंबून आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, टाळेबंदी आणि शेतकºयांचे बिघडलेले अर्थचक्र याचा परिणाम यावर्षी खरीप हंगामावर जाणवण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहेत. खरिपात घेण्यात येणाºया पिकाचाही आढावा घेण्यात येत आहे. राज्यात कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांचे क्षेत्र ८० लाख हेक्टर आहे. गतवर्षी राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस बियाणे पेरणी करण्यात आली होती. यात विदर्भात १८ लाख हेक्टर क्षेत्र होते. गतवर्षी कापूस पीक बºयापैकी आले. त्यामुळे कापूस बियाण्याची उपलब्धता आहे; परंतु सोयाबीनला पावसाचा फटका बसल्याने सोयाबीन बियाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीन बियाण्याची उपलब्धता किती, यावर यावर्षी सोयाबीन पेरणीचे क्षेत्र अवलंबून आहे.  या सर्व पृष्ठभूमीवर यावर्षी कापसाची तयारी करण्याकडे शेतकºयांचा कल राहील, असे तज्ज्ञांना वाटते. टाळेबंदी आणि शेतकºयांचे झालेले अपरिमित नुकसान, या सर्व आर्थिक गर्तेत सापडलेल्या शेतकºयांना सावरण्यासाठी पीक कर्जाचे आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज आहे; परंतु विदर्भात कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कापूस पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठीची तयारी शेतकºयांना करावी लागेल.- डॉ. के. एस. बेग,कापूस तज्ज्ञ,स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृ षी विद्यापीठ, परभणी.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीcottonकापूस