शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

 पावसाची ‘बॅटिंंग’; पिकांना जीवनदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 13:16 IST

. या पावसामुळे करपणाºया उर्वरित पिकांना जीवनदान मिळाले; परंतु मूग, उडिदाची वाढ खुंटलेली असल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.

अकोला : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असून, शनिवार, २७ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत २१ अकोल्यात २१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे करपणाºया उर्वरित पिकांना जीवनदान मिळाले; परंतु मूग, उडिदाची वाढ खुंटलेली असल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.चार आठवड्यांच्या विश्रांतीनंतर २६ जुलैपासून पावसाचे पुनरागमन झाले असून, २७ जुलै रोजी दिवसभर तुरळक स्वरू पाचा पाऊस कोसळत होता. शनिवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ५.६ मि.मी. पावसाची नोंद स्थानिक हवामानशास्त्र विभागाने केली आहे. २७ जुलैपर्यंत झालेल्या पावसात दम नसला तरी पिकांना जीवनदान मिळाले; पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहेच. अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात शनिवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत ३.९ टक्के जलसाठा होता. हा जलसाठा अकोलेकरांची तहान आता ३९ दिवस भागवू शकतो. त्यासाठी काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे.दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची पेरणी उलटली किंवा करपली, त्यांना रब्बी पिकाच्या पेरणीसाठी दमदार पावसाचीच गरज आहे. तथापि, त्यांच्याकडे आता पैसाच नसल्याने बी-बियाणे खरेदी करावे कसे, असा प्रश्न आहे.

- पीक कर्जाचा पैसा खरिपात लावला आता काय?हजारो शेतकºयांनी पीक कर्ज काढून खरीप हंगामात पेरणी केली; पण चार आठवड्यांच्या पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिके हातची गेली. आता रब्बीची तयारी करायची असल्यास पैशांची गरज आहे; परंतु पेरणीनंतर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने रब्बीसाठी पैसा आणावा कुठून, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.

कृषी विद्यापीठ परिसरात २२.८ मि.मी. पाऊसडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात २२.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा पाऊस पिकांना पोषक ठरला आहे. तथापि, मूग, उडिदाच्या पिकांची वाढ खुंटलेली असल्याने उत्पादनात २० ते २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. यामध्ये बीजोत्पादनाचा मूग व उडीद आहे. वातावरणात गारवा२५ जुलैपर्यंत उन्हाळ्याची आठवण करू न देणारे तापमान होते. पाऊस सुरू होताच वातावरणात गारवा निर्माण झाला असून, कमाल तापमान २८ अंशाखाली आले. त्यामुळे प्रचंड उकाडा सहन करणाºया अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी