शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अध्यक्षांकडे अपात्रतेचा साेपविलेला निर्णय हे ठाकरेंसाठी हत्यार : प्रकाश आंबेडकर

By राजेश शेगोकार | Updated: May 12, 2023 18:59 IST

उद्धव ठाकरे यांनी अल्टीमेटम देत विधानभवनालाच घेराव घालावा - आंबेडकर

अकाेला : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सर्वाेच्च न्यायालयाने दिलेला निकाल याेग्यच आहे. सर्वाेच्च न्यायालय आमदारांना अपात्र करूच शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी ताे निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांकडे साेपविला आहे. न्यायालयाचे हे निर्देश उद्धव ठाकरे यांच्यासाठी हत्यार आहे. ते वापरण्याकरिता उद्धव यांना आक्रमक व्हावे लागेल, अध्यक्षांनी महिनाभरात निर्णय घ्यावा असा अल्टीमेटम देत सर्वच पक्षांना विश्वासात घेऊन थेट विधानसभेला घेराव घालण्याचा पवित्रा घ्यावा, असा सल्ला वंचित बहूजन आघाडीचे संस्थापक ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. 

अकाेल्यातील विश्रामभवन येथे त्यांनी शुक्रवारी सत्तासंघर्षाच्या निकालावर पत्रकार परिषदेत भाष्य केले. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर निर्णय याेग्य असल्याचे माझे मत आहे. पक्षाने दिलेला व्हीप अंतिम, गाेगावलेंचे नाव घेऊन त्यांच्या प्रताेदपदी केली नियुक्ती अवैध व १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना हे तीन मुद्दे माझ्यासाठी महत्वाचे आहेत. अध्यक्षांकडे मतदानाची सर्व कागदपत्रे आहेत, न्यायालयाचा निकालही आहे फक्त दाेन्ही बाजू ऐकून घेऊन आता अपात्रेबाबत निर्णय देणे आहे, असे आंबेडकर म्हणाले.

हा निर्णय अवघ्या महिनाभरात अध्यक्षांनी द्यावा असा दबाव आणावा लागेल, हा दबाव हेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी हत्यार ठरेल, त्यांनी पुढाकार घेत इतर पक्षांसाेबत चर्चा करून अध्यक्षांना अल्टीमेटम द्यावा व त्या मुदतीत अध्यक्षांनी निर्णय न घेतल्यास थेट विधानसभेला घेराव घालावा आणि जनतेच्या न्यायालयात हा मुद्दा प्रभावीपणे नेता येईल असा सल्ला त्यांनी दिला. उद्धव ठाकरे गटाचा हा अंतर्गत प्रश्न असल्याने ते किती आक्रमक भूमिका घेतात यावरच या हत्याराची धार ठरेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमाेद देंडवे आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय