शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ठाकरे सरकार करंटे; देवयानी फरांदे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 4:09 PM

तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी हेच राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोना महामारीच्या काळात सामान्य लोकांना सरकारकडून एक रुपयाचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे हे सरकार करंटे असल्याची टिका भाजपच्या प्रदेश सरचिटणीस, आमदार देवयानी फरांदे यांनी केली.

अहमदनगर : तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी हेच राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोना महामारीच्या काळात सामान्य लोकांना सरकारकडून एक रुपयाचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे हे सरकार करंटे असल्याची  टिका भाजपच्या प्रदेश सरचिटणीस, आमदार देवयानी फरांदे यांनी केली.

नगर शहर भाजपच्या कार्यकतार् शिबीरात रविवारी फरांदे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे केवळ पदावर आहेत. सरकार चालिवण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. तीन पक्षांचे हे सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून कधीही पडेल. त्यासाठी आम्हाला स्वप्न बघायची किंवा प्रयत्न करायचीही गरज राहणार नाही.

सामान्य लोकांना दिलासा देण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करीत आहे. वीज बिलामध्ये माफी दिली जात नाही. मात्र मुद्रांक शुल्कात सवलत देऊन सरकारने बिल्डरांचे भले केल्याचे आरोपही फरांदे यांनी यावेळी केला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण