शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

श्रीगोंदा तालुक्यात शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 3:10 PM

श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकरी विठ्ठल केरु जंबे (वय-५५ वर्षे) यांनी मंगळवारी पहाटे राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली

आढळगाव :श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकरी विठ्ठल केरु जंबे (वय-५५ वर्षे) यांनी मंगळवारी पहाटे राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ते घरी एकटेच असल्यामुळे सकाळी शेजा-यांनी पाहिल्यानंतर नातेवाईकांना घटना उघडकीस आली. आर्थिक विवंचणेतून आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.जंबे आपल्या पत्नी आणि मुलीसह कोकणगाव येथे राहत होते. त्यांचा मुलगा कामानिमित्त त्याच्या कुटूंबासह श्रीगोंदा येथे वास्तव्यास आहे. तर दोन मुलींचा विवाह झालेला आहे. लहान मुलीच्या पायाला दुखापत झाल्यामुळे जंबे यांची पत्नी उपचारासाठी मुलीसह बाहेरगावी होत्या. घरी एकटेच असलेल्या जंबे यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर गळफास घेतला असल्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळीच शेजा-यांनी पाहिल्यानंतर प्रकार उघड झाला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा